मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून राज्यात तुफान पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणी साचलं असून मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता वीकेंड आला असून अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडतात.…
मुंबई : राज्यात नवे शैक्षणिक धोरण राबविण्यात शिवाजी विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. यापूर्वीच्या विद्यापीठ कायद्यांनुसार अस्तित्वात आलेल्या अध्यादेशामुळे विद्यार्थ्यांवर पदवी अभ्यासक्रम सहा वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे बंधन होते. ते अध्यादेशा क्रमांक…
कोल्हापूर : येथील श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा व समर्थ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील स्वामी भक्तांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. दत्त मंगल कार्यालय, फुलेवाडी-रंकाळा रोड, कोल्हापूर याठिकाणी सोमवार…
टाकळीवाडी: तालुका शिरोळ येथील मोकाट बैलांच्या झुंजी मध्ये बापू कृष्णा बिरणगे या शेतमजुराच्या घराची पडझड झाली आहे. दररोज नेहमी मातंग समाज येथे मोकाट बैलांची झुंज चालते यामध्ये या या शेतमजुराचे…
लंडन : मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेला दोन समुदायांमधील हिंसाचार अजूनही सुरूच आहे. दरम्यान, ब्रिटनच्या संसदेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. ब्रिटनचे धार्मिक स्वातंत्र्यासाठीच्या विशेष राजदूत आणि खासदार…
मणिपूर : मणिपूरमधील हिंसाचारानं आक्राळ-विक्राळ रूप धारण केलं आहे. दोन महिलांवरील अत्याचाराच्या व्हायरल व्हिडिओनं खळबळ उडाली असतानाच आता आणखी धक्कादायक माहिती पुढं आली आहे.मागच्या तीन महिन्यातील हिंसाचार व अत्याचाराची ही…
नवी दिल्ली : भारताव्यतिरिक्त अन्य काही देशांमध्ये हिंदू देव-देवतांची मंदिरं आहेत. आता संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमध्ये हिंदू मंदिराची उभारणी होत आहे. दिराच्या उभारणीचं काम वेगात सुरू आहे.हे मंदिर खूप…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय भूकंप घडत आहेत. दरम्यान २ जून रोजी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली…
पावसाळ्यात कुरकुरीत पदार्थ फार लवकर मऊ होतात आणि त्यानंतर त्यांना खाणे कठीण होते त्यामुळे आज आम्ही या समस्येवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा खाण्याचे पदार्थ प्लास्टिकच्या डब्यात…