मुंबई : केंद्रसरकार ‘पीएम किसान सन्मान’ योजनेतून तीन हप्त्यात सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देते त्याला अनुसरूनच राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेतून लाभ मिळणार आहेत अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे…
सातारा : शेतकरी आणि उद्योग क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने 50 टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळे पाणी साठा वेगाने…
वाकरे : सुरक्षिततेच्या कारणावरून राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोल्हापूर- गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर साबळेवाडी फाटा आणि महादेव मंदिर बालिंगा येथे बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला होता, मात्र वाहनधारकांची गैरसोय होत असल्यामुळे वाहनधारकांनी…
मुंबई : मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या चार…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीला आता पुर आला असून पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत असल्यामुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे. नदीकाठच्या गावातील…
फ्रीजमध्ये ठेवलेली कणकेच्या पोळ्या खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ का वापरू नये ते जाणून घेऊया. कधीकधी आपण एकदाच खूप पीठ मळून घेतो आणि ते फ्रीजमध्ये…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आज आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरावर पडेल. मनस्वास्थ उत्तम राहिल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची…
कोल्हापूर : पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पंचगंगेला आलेल्या पुराचे पाणी आज रविवारी दिवसभर वाढतच राहिल्यामुळे शासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत रविवारी रात्री उशिरापर्यंत करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील शंभरावर कुटुंबातील…
मुबंई : कॅशलेस एसटी प्रवासासाठी महामंडळ प्रशासनाने नवे अँड्रॉइड मशीन वाहकांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगीक तत्वावर मुंबई, ठाणे विभागात या मशिन देण्यात आल्या असून, चाचणी योग्य राहिल्यास राज्यभरात…