कोल्हापूर : कर्मचाऱ्यांचे योगदान आणि परिश्रम यामुळे डी वाय पाटील ग्रुपने गरुड भरारी घेतली आहे. 40 वर्षाच्या प्रवासात ग्रुपची जी प्रगती पाहत आहोत त्यामागे कर्मचाऱ्यांचीही मोठी मेहनत आहे. यापुढेही डी.…
कोल्हापूर : श्री.शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७५व्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत कागलचे दूर्वा माने,सोहम कांबळे, स्वरित नाटोलकर व बाळेघोलची समृद्धी मोरे हे आपापल्या गटात…
बालिंगा : कोल्हापूर परिसर व धरणक्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने भोगावती नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे तसेच ईशारा पातळी वाढत आहे. त्याच बरोबर भोगावती नदीवरील पुलाशेजारी भराव टाकून बांधकाम होत आहे.…
कोल्हापूर : राज्यातील पूरप्रवण क्षेत्रातील गावांमध्ये नवसंजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, या गावांना वेळेत धान्य पुरवठा करावा, अशी मागणी विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली. विधान परिषदेत प्रश्नाद्वारे आमदार…
विधानसभेत तारांकीत प्रश्नद्वारे शासनाचे वेधले लक्ष : ‘सीपीआर’ रुग्णालयाचे सक्षमीकरण आवश्यकच कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे अद्यावत स्वतंत्र कॅन्सर व बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर सुरू करावा अशी मागणी…
दोनवडे प्रतिनिधी:कोल्हापूर गगनबावडा मार्गावर संध्याकाळी 6 वाजता दोनवडे फाटा व बालिंगा येथे पोलिसांनी वाहतूक रोखल्याने वाहन धारकात गोंधळ उडाला आहे. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. रस्त्यावर पाणी येण्याआधीच पोलिसांनी…
कोल्हापूर : राज्यभरात वाळूची वाढती मागणी लक्षात घेऊन नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. मात्र अनेक ठिकाणी सहाशे रुपये प्रतिब्रास या सरकारच्या…
कोल्हापूर: जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांकडून लाखो रुपये अॅडव्हान्स घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर काय कारवाई करण्यात आली असा सवाल विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला. सहकार मंत्री दिलीप…
मुंबई : रायगडमधल्या खालापूरमधले इर्शाळवाडी हे संपूर्ण गाव दरडीखाली आलं. चार दिवस या गावात शोधकार्य सुरू होतं. आज अखेर चार दिवसांनंतर हे शोधकार्य थांबवण्यात आलं. दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनी इर्शाळवाडीला भेट दिली. तिथल्या…
मुंबई : आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार नाही, कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे राष्ट्रवादी नेते अजित पवारांचा पर्याय आहे…