गडहिंग्लज: चित्री धरण 100% भरल्याने आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी बंधू व जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न सुटलेला आहे. चित्री पूर्णपने भरल्यामुळे आज (शनिवार) 5 आगस्ट रोजी आजरा गडहिंग्लज…
कागल: शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी शाहू ग्रुपमधील सभासदांसह मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासास नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी…
बालिंगा/ मोहन कांबळे कोल्हापूर : राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या केसेस बद्दल सुप्रीम कोर्टाकडून स्थगितीचा दिलासा मिळाल्यामुळे पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर फुलेवाडी येथील अमृत मल्टीपर्पज हॉलमध्ये…
कोल्हापूर: कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुनिल जयसिंग रायकर यांची हंगेरीच्या नॅशनल रिसर्च, डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन ऑफिसवर तज्ज्ञ समीक्षक म्हणून फेरनिवड निवड…
कोल्हापूर : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कसबा बावडा, बिरंजे पाणंद येथील ज्योर्तिंलिंग जयसिंग नाईक (वय १९) वर्षे या विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाला आहे. यानंतर आरोग्य स्वच्छता विभागामार्फत या परिसरातील स्वच्छता,…
कोल्हापूर: दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचालित नेहरू हायस्कूल मधील हुशार होतकरू आणि गरजू विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना येथील एनजीओ कम्पँशन24 फाउंडेशन, आर्किटेक्ट प्रमोद बेरी आणि हज फाउंडेशन,कोल्हापूरच्या वतीने नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना…
कोल्हापूर : समस्त कलाकार बांधव आणि जनतेच्या भावनांचा आदर ठेवून जयप्रभा स्टुडीओ जागेचा प्रश्न मार्गी लावल्या बद्दल अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे…
कोल्हापूर : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार, नेते आणि कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या गटात जातील असा सर्वच राजकीय पक्षांचा कयास होता. राष्ट्रवादीतून 40 आमदार गेल्यानंतर अजितदादांकडे येणाऱ्यांचं…
मुंबई : राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न पावसाळी अधिवेशनात करण्यात आला असून अधिवेशनात 41 हजार 243 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत…
कोल्हापूर : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या…