मुंबई : केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख मध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय ,मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या पाच जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे.…
कोल्हापूर : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे चार वाजता निधन झालं. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांना श्वास घेण्यात अडचण होत होती. तसेच त्यांना लो बीपीचाही त्रास…
कोल्हापूर : आमदार प्रकाश आवाडे यांनी कोणतेही नियोजन व देणंघेणं नसलेल्यांनी गावाचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे यंत्रमाग उद्योगाला अडथळा झाला. अशी टीका सुरेश हाळवणकर यांच्यावर एका वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे गगनबावडा ,शाहुवाडी ,पन्हाळा, राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. कोल्हापूर शहरात पाऊस असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. धरण…
जयसिंगपूर : सुशिला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या एक तपपुर्ती कार्यक्रमात माझे मार्गदर्शन होत आहे. हे माझे परम भाग्यच म्हणवे लागेल असे उदगार “महाराष्ट्रातील युवा व्याख्याता, लेखक, ग्रामीण…
छत्रपती संभाजीनगर: येथील एका डॉक्टर महिलेने पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव प्रतीक्षा प्रीतम गवारे असे असून ही महिला डॉक्टर आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक्षाने…
कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वच घटकांकरीता जनकल्याणकारी योजना यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. राज्यातील जनतेला महायुती सरकारकडून देण्यात येत आलेल्या योजनांचा आलेख दिवसगणिक उंचावत आहे. दहीहंडी सणाला हिंदू…
कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास मार्गदर्शन उपक्रम झाला. कोल्हापूर आय. टी. असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, स्मॅकचे संचालक उद्योजक संजय…
कोल्हापूर: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या पुढाकाराने व्यापारी समितीने उद्या मंगळवारी महाराष्ट्र व्यापार बंद चे आव्हान केले आहे . या व्यापारांच्या विविध मागण्यासाठी हा बंद पुकारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर…
दिल्ली: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंकणावर राहणार आहोत ही वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते अशातच दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप कंकणाने केला आहे तिने…