कोल्हापूर (सौरभ पाटील) मंत्रालय येथे प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे बाबत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार धैर्यशील माने , गौरव भाऊ नायकवडी,…
गडहिंग्लज: मित्राच्या अपहरण करून चार तोळ्यांची सोनसाखळी व दीड तोळ्याची अंगठी काढून २० लाखांची मागणी करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी महिलेसह सात जणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला…
कोल्हापूर: दगडी पाला, कंबरमोडी, एकदांडी किंवा बंदुकीचे फूल अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आणि रस्त्त्याच्या कडेने, रानावनात कोठेही सहज आढळणाऱ्या वनस्पतीचे निसर्गामधील प्रयोजन शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी सिद्ध केले…
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन भाविकांसाठी उद्या शनिवारी बंद राहणार आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील गर्भागृहाची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्या सकाळी ९ ते सायंकाळी…
मुंबई: उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केली आहे. संबंधित महिला पास न काढता मंत्रालयात शिरली. सचिवांसाठी असलेल्या गेट ने महिलेने मंत्रालयात प्रवेश केला.…
कोल्हापूर : अनाथ, एकपालक, निराश्रित, बेघर व अन्य आपत्तीत सापडलेल्या बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या हेतूने राज्य शासनाकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ…
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणूक 2024 साठी एकूण 5 विषयांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एकूण 10 अधिकाऱ्यांना जिल्हा व राज्यस्तरावरील विविध प्रशिक्षकांमार्फत जिल्हास्तरावर प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षणावेळी जिल्हाधिकारी तथा…
कुंभोज (विनोद शिंगे) वारणानगर येथे दि. 23 व 24 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळ प्रकारातून प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये 14…
कोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात एका तरुणाचा गळा आवळून खून झाल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. संदीप रामगोंडा शिरगावे (वय35,रा.चिंचवाड, ता. शिरोळ) असे मृत व्यक्तीचे नाव असून याची नोंद सीपीआर…
कोल्हापूर: ईडीपासून ची सुटका आणि आयुष्यभर न मिळालेल्या पालकमंत्री पदासाठी ‘त्यांनी’ विश्वासाचा सौदा केला. त्यामुळे त्यांना आता झोप येत नाही, वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांच्याकडून चुकीची वक्तव्य येत आहेत. अशी टीका शाहू…