कोल्हापूर: इचलकरंजी येथील लिंबू चौक येथे राहुल आवाडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या समस्या अपेक्षा आणि भावना जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहुल आवाडे…
कोल्हापूर: कांचनवाडी येथील काँग्रेस गटातील तानाजी शंकर भोसले आणि त्यांचे सहकारी तसेच शेकाप गटातील गोविंद धोंडी पाटील व दगडू चिल्लाप्पा पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. …
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने गुणवत्ताधारक, पात्र आणि गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उच्चशिक्षणासाठी अनेक महत्त्वाच्या सवलत, शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांची योग्य माहिती घेऊन वेळेत अर्ज भरून त्यांचा लाभ घेणे आवश्यक…
कोल्हापूर : जयसिंगपूर येथील गोसावी समाज,गल्ली नंबर 9 मधील कार्यकर्त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर गटात जाहीर प्रवेश केला.यावेळी राजू घाडगे, नितीन गोसावी,संजय माळी,आनंदराव माळी,प्रकाश माळी,राजू पडियार,तानाजी गोसावी,भोजनाथ पडियार,सुखदेव माळी, लखन माळी,अभिमान…
कोल्हापूर : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील कोथळी येथे महायुतीचा मेळावा पार पडला. यामध्ये प्रामुख्याने महायुतीचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रदीप नरके, अजित नरके, भाजपचे हंबीरराव पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ…
कोल्हापूर : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील कोथळी येथे महायुतीचा मेळावा पार पडला. यामध्ये प्रामुख्याने महायुतीचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रदीप नरके, अजित नरके, भाजपचे हंबीरराव पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ…
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य निरिक्षक व कर्मचारी यांच्या पथकांमार्फत तपासणी मोहिम व कारवाई करण्यात येत आहे.…
उत्तूर: हसन मुश्रीफ यांनी उत्तुर विभागातील आराध्य दैवत श्री. जोमकाईदेवीचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी आंबेओहळ प्रकल्पाबद्दल मुश्रीफ म्हणाले,आंबेओहळ प्रकल्प हा उत्तूर विभागाच्या हरितक्रांतीचा वरदायिनी आहे. या प्रकल्पाची पूर्तता…
कुंभोज / प्रतिनिधी शिवसैनिकांचा स्वाभिमान टिकवून ठेवण्यासाठी व शिवसैनिकांनी जाहीर केलेल्या पाठिंब्यावरच विधानसभेची निवडणूक लढवून निवडून येणारच असा विश्वास माजी आम . डॉ . सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केला .…
मुंबई : महायुतीत भाजपाने ९९ जागांसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. त्यानंतर मनसेचे ४५ जणांची दुसरी यादी घोषित झाली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात…