कागल: सोनाळी, ता. कागल येथील थकबाकीत असलेल्या श्री. नागनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या सभासदांची कर्जमुक्ती झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कृतज्ञतापूर्वक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार केला. कागल निवासस्थानी भेट घेऊन सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.…
कोल्हापूर : गोरंबे,ता.कागल येथे संजय मंडलिक खासदार फंडातून गावातील पाझर तलावासाठी ९७ लाख रुपयाचा निधी लावून काम पूर्ण केले. तलाव पूर्ण शकमतेने भरला असून तलावाचे पाणीपूजन सोहळा संजय मंडलिक यांच्या…
कोल्हापूर : नवी दिल्ली येथे ISSF विश्र्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवशी भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. 10 मीटर एअर रायफल गटामध्ये सोनम मस्कर रा.पुष्पनगर,गारगोटी यांनी रौप्य पदक पटकावले. …
कोल्हापूर : 36 कोटी 62 लाखांच्या निधीतून 228 हेक्टर सिंचन क्षमतेच्या लघु पाटबंधारे तलाव, बनाचीवाडी (ता. राधानगरी) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. …
कोल्हापूर: पेठवडगांव येथील छत्रपती शंभुराजे ग्रुप व मराठा नगर या मंडळास यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच या मंडळाच्या दुर्गामाता विसर्जन मिरवणूकीत सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतले.…
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आणि सर्व सुविधा युक्त असावेत यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी…
कुंभोज (विनोद शिंगे) इचलकरंजी मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा संपन्न झाली . यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य यासह अन्य पदाधिकारी…
मुबंई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा…
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य केले. याही वेळी विधानसभा निवडणूक काळात सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा…
मुंबई : काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही, परंतु…