कोल्हापुर: इचलकरंजी येथील गावभाग महादेव मंदिर येथे आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांच्यासह राहुल आवाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून राहुल आवाडे यांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि…
कोल्हापूर: शिरढोण येथील आदेश-क्रांती ग्रुपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत यड्रावकर गटास जाहीर पाठिंबा दिला. यावेळी माजी सरपंच दिलीप पाटील,उपसरपंच शक्ती पाटील,ग्रामपंचायत सदस्य सागर भंडारे यांच्यासह…
कोल्हापूर: शिरढोण येथील आदेश-क्रांती ग्रुपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत यड्रावकर गटास जाहीर पाठिंबा दिला. यावेळी माजी सरपंच दिलीप पाटील,उपसरपंच शक्ती पाटील,ग्रामपंचायत सदस्य सागर भंडारे यांच्यासह संस्थापक…
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री शैलजानाथ साठे हे हातकणंगले मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असता, आमदार राजूबाबा आवळे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला.…
कोल्हापूर : जयसिंगपूर येथे श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. बोरगाव (मल्टीस्टेट) जयसिंगपूर या महाराष्ट्र राज्यातल्या पहिल्या शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महालक्ष्मी व सरस्वती पुजा, उत्तम पाटील व राजेंद्र पाटील…
कोल्हापूर: चंद्रदीप नरके यांनी यवलूज जिल्हापरिषद मतदारसंघक्षेत्रात, कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नरके म्हणाले ,शेकडो कोटींचा निधी खेचून आणत आपण केलेली कामेच, आपल्याला लोकांसमोर घेऊन…
कोल्हापूर: मौजे पळशिवणे, ता. भुदरगड येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आणि शुभारंभ कार्यक्रम प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी, प्रकाश आबिटकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले,शेतकऱ्यांच्या विकासापासून पाणीपुरवठा, रस्ते, आणि…
कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नंदगाव इथल्या प्रा. वसंत हंकारे यांच्या वतीने आयोजित सामाजिक उपक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शौमिका महाडिक उपस्थित होत्या. या कार्यक्रमात महिलांना साडी वाटप, विद्या मंदिर नंदगावच्या…
गडहिंग्लज : अत्याळ, बेळगुंदी, इंचनाळ व ऐनापुर येथे हसन मुश्रीफ यांच्या संपर्क बैठका झाल्या . यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले ,”गेल्या ३० ते ३५ वर्षांच्या सामाजिक व राजकीय जीवनामध्ये आपण नेहमी…
कोल्हापूर: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकत मोदी सरकारने २०२५-२६ हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपसीड, मोहरी,मसूर, हरभरा, गहू,सूर्यफूल आणि बार्ली…