कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये माजी. विद्यार्थी “मिलाप ॲल्युमिनी मीट २०२५” या कार्यक्रमास माजी. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद नोंदवला. “संजय घोडावत इन्स्टिट्यूट असोसिएशन” धर्मदाय नोंदणी कृत संस्थेचे…
कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्ली येथे आयोजित केलेल्या तीन महिन्याच्या शिबिरातील खडतर प्रशिक्षणातून निवड झालेल्या अंडर ऑफिसर समिधा घुगरे, बी. कॉम. भाग 3 तसेच आर्मी दिवस परेड साठी 1 महिना…
कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) करवीर तालुक्यात खुपिरे येथे बोगस रासायनिक खतांचा साठा आढळून आल्याने कृषी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या शेतीसेवा दुकानात १०:२६:२६ (एनपीके ) या रासायनिक खताच्या ७७ बोगस खताच्या…
कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्या मंदिर न्यू वाडदे या द्विशिक्षकी शाळेत बाल महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, हळदी…
कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकारणातील दिग्गज मंडळी एकवटले आणि आपसूकच कुस्तीचा आखाडा राजकारण्यांच्या शड्डूंनी घुमला. कुस्तीतील राजकारण, महाराष्ट्र केसरी स्पर्धा, मल्लांचे…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा पॅव्हेलियनमध्ये दृष्टीदिव्यांग अर्थात अंध विद्यार्थ्यांना बुद्धिबळाच्या खेळाचे धडे देण्यात आले. विद्यापीठाकडून अंध शाळेसाठी बुद्धिबळाचे ब्रेलमधील १० संचही भेट देण्यात आले. बुद्धिबळ हा बुद्धीचा कस पाहणारा…
कोल्हापूर : खडकेवाडा (ता. कागल) येथे मंत्री हसन मुश्रीफ यांची कागल गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी सलग सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून निवड…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारी अभिनव बाईंडरविरहित पद्धती विकसित केली आहे. या पद्धतीस जर्मन सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन…
कोल्हापूर : बहारदार नृत्य,मंत्रमुग्ध करणाऱ्या गाणी, रसिक प्रेक्षकांचा सळसळता उत्साह आणि मराठी चित्रपट मालिका मधील आघाडीच्या कलाकारांच्या उपस्थितीने जयसिंगपुरातील राजर्षी शाहू महोत्सवाने उपस्थित हजारोंची मने जिंकली.आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशी,रिंकू राजगुरू…
ठाणे – राज्य शासन निरोगी महाराष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध असून, रुग्णांना वेळेवर तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदारी सांभाळत असताना माता-भगिनी कायमच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे…