कोल्हापूर: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाची सर्वप्रथम सैद्धांतिक मांडणी केली आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी हयातभर प्रखर प्रयत्न केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई यांनी आज…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे ➡️ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा…
पुणे : रायगड हा आपल्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे.मात्र, मागील काही वर्षांपासून गडावर येणाऱ्या शिवभक्त, पर्यटक, आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही आनंदाची गोष्ट असली तरी त्याचा…
मुंबई : आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आरोग्य विभागातंर्गत राज्यातील साडेबारा…
मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग व गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणा आला. त्याला न्यायालयाने 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराडची तब्येत दोन…
कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ३४ शिवाजी उद्यम नगर अंतर्गत मूलभूत सुविधांच्या विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वपूर्ण निधी मंजूर करण्यात आला आहे.…
कोल्हापूर: भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे. विचार,कल्पना,भावना यांना अर्थपूर्ण मूर्तरूप देण्याचे भाषा हे महत्वपूर्ण साधन आहे, असे प्रतिपादन येथील नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स व कॉमर्सचे प्राचार्य डॉ. उत्तम पाटील यांनी…
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी-६० जवानांच्या सत्कार कार्यक्रमात नक्षलवादविरोधी अभियानात, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या C-60 दलातील अधिकारी व कमांडोंचा सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्रके दिली. यावेळी सन्मानित झालेल्या अधिकारी…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग आणि नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्था (भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत स्वायत्त संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने “अॅटमॉस्फिअर-आयनोस्फिअर डायनॅमिक्स: ऑब्झर्व्हेशन्स अँड डेटा अॅनालिसिस (AIDON…
कोल्हापूर: वाचन ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असून वाचनातूनच जाणिवासमृद्ध माणूसपण घडते, असे प्रतिपादन राजाराम महाविद्यालयातील डॉ. धनंजय देवळालकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात…