निधीवाटप मर्यादेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्र्यांसाठी एक कोटींच्या आयपॅडची खरेदी करणार

मुंबई : निधी वाटपावर राज्य सरकारने ६० टक्क्यांची मर्यादा घातली असताना राज्य मंत्रिमंडळातील ४१ सदस्यांसाठी अॅपल कंपनीचे आयपॅड खरेदी करण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. कागदविरहित मंत्रिमंडळाच्या बैठकांसाठी ही…

कोल्हापूर – सांगली राज्यमार्गातील भूसंपादनाच्या अडचणी दूर – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गातील (क्र.१६६) भूसंपादनाची प्रक्रिया चोकाक ते अंकली दरम्यान थांबविण्यात आलेली प्रक्रिया सुरू करावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.…

डी.वाय. पाटील फार्मसीमध्ये एआय इनोव्हेशन राष्ट्रीय स्पर्धा

कोल्हापूर : डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयक्यूएसी विभाग आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या सहकार्याने “आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक संप्रेषणातील एआय इनोव्हेशनचे ब्रिजिंग” या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा संपन्न झाली.…

ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापराशिवाय पर्याय नाही-श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

कागल : पारंपारिक पद्धतीने ऊस शेती करुन उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही.प्रगत तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एआयसारख्या तंत्रज्ञाना‌द्वारे ऊस शेतीत पन्नास टक्के उत्पादनात वाढ झाल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. त्यामुळे…

जाधव गुरूजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द केली – ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे

कोल्हापूर – जाधव गुरूजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द केल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांनी आज येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने आयोजित 2024 साठीचा पहिला पद्मश्री…

आ. विनय कोरे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका मदतनीस यांना नियुक्ती पत्राचे वाटप

कुंभोज (विनोद शिंगे) वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे शाहूवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.   यामध्ये अंगणवाडी सेविका भाग्यश्री…

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबवावे :  रोहयो मंत्री भरत गोगावले

मुंबई: ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या…

विश्वकर्मा योजनेतील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ द्या : जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : सर्वसामान्या नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना  पंतप्रधान…

जितो संस्थेच्या वतीने सामुदायिक नमोकार मंत्र उच्चारणाचा भव्य कार्यक्रम

कोल्हापूर : विश्वनमोकार महामंत्र दिनानिमित्त जितो संस्थेच्या वतीने जगभरातील १०८ देशांमध्ये सामुदायिक नमोकार मंत्र उच्चारणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.     या ऐतिहासिक कार्यक्रमास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

शक्तीपीठ महामार्गातून ५० हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठीच हा प्रकल्प ;राजू शेट्टींची सरकारवर टीका

लातूर ( प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री हे अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून सर्व गोष्टी मुद्देसुद अभ्यासपुर्ण मांडतात .मात्र शक्तीपीठ महामार्गामधील शेतकरी व सामान्य नागरीकांनी ऊपस्थित केलेल्या मुद्यांना बगल देवून शक्तीपीठ महामार्गातून ५० हजार…

🤙 8080365706