राज्यसभेेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ एच अंतर्गत संकेश्वर ते आंबोली आणि पुढे बांद्यापर्यंत सिमेंट कॉंक्रिटचा…
कोल्हापूर दि. ०२ : गेली अनेक वर्ष सातत्याने सुरू असलेल्या वकील संघटना तसेच पक्षकारांच्या लढ्याला यश आले आणि काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी १८ ऑगस्ट पासून कोल्हापुरात मुंबई उच्च…
कोल्हापूर::-राहुल आणि राजेश पाटील यांनी घेतलेली भूमिका, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काँग्रेस पक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहोत. असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. वडणगे शिये…
कोल्हापूर | दिनांक १ ऑगस्ट २०२५ :कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याचा दीर्घकालीन आणि महत्त्वाचा निर्णय अखेर काल जाहीर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी या निर्णयाची अधिकृत…
बानगे, दि. :बानगे ता. कागल येथे ऊद्या रविवारी दि. तीन ऑगस्ट २०२५ रोजी गावागावांतून पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीतील विणेकरी व तुळशीवाल्या माऊलींचे पाद्यपूजन सोहळा होणार आहे. येथील विद्यामंदिर शाळेच्या मैदानावर…
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीणीची गुजरातमधील वनताराकडे रवानगी करण्यात आल्यानंतर मोठा जनाक्रोश सुरु झाला.काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सुरुवाती पासूनच महादेवीला वनतारा मध्ये…
कोल्हापूर: महादेवी हत्तीण परत आणण्याचे सत्ताधाऱ्यांनी केवळ आश्वासन देण्याऐवजी ही हत्तीण किती दिवसात परत येणार हे ठोस पणे जनते समोर जाहीर करावे असे आव्हान विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज…
कोल्हापूर दि.०१ : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी मे.उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे, अशी गेली ४० वर्षापासूनची मागणी होती. आजच मे.उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश…
कोल्हापूर :-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ‘क्यूएस आय-गेज’ (QS I-GAUGE) डायमंड श्रेणी प्राप्त झाली असून हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात तेलंगणाचे राज्यपाल जिष्नू देव वर्मा यांच्या हस्ते विद्यापीठाला या मानांकनने सन्मानित…
कोल्हापूर :राधानगरी तालुका हा पहिल्यापासून काँग्रेसची विचारधारा जपणारा तालुका आहे. याच विचारधारेने या तालुक्यातील जनता एकनिष्ठतेला नेहमी प्राधान्य देत आली आहे. आमचा डीएनए काँग्रेसचा असून काँग्रेस कधीच सोडणार नाही असा…