कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत असून यानिमित्त महापालिकेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…
कोल्हापूर : प्रदिर्घ काळापासून कोल्हापूर- दिल्ली, कोल्हापूर -नागपूर, कोल्हापूर- गोवा या मार्गावरील विमान सेवा सुरू करण्याची मागणी कोल्हपुरकरांकडून होत होती. कोल्हापूरकरांच्या या मागणीची पूर्तता अंतिम टप्प्यात आली आहे. कोल्हापूर ते…
कोल्हापूर प्रतिनिधी संग्राम पाटील. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅली काढण्यात आली. महाविद्यालय – सीपीआर परिसर – छञपती शाहू महाराज पुतळा दसरा चौकमार्गे- महाविद्यालय अशी…
नाशिक:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅली सुरू करण्यात आली होती. नाशिकमध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला. नाशिक शहरात पोलिसांनी सुमारे दीड हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात…
मुंबई :‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’या योजनेसाठी एक कोटी दोन लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्या खात्यात येत्या 17 तारखेला दोन महिन्यांचे पैसे टाकले जाणार असल्याचे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात…
कोल्हापूर:कोल्हापूरची प्रसिद्ध एव्हरेस्टवीर कस्तुरी सावेकरचा माणचे सरपंच संजय नाना पाटील यांनी ऐतिहासिक युद्ध भूमी पांढरे पाणी येथे गौरव केला. कस्तुरी सावेकर, तिचे वडील तसेच कोल्हापूर परिसरातील गिर्यारोहकांची टीम पन्हाळा ते…
कोल्हापूर:पावसामुळे नुकसान झालेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील कुटुंबांसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाना आमदार पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य आणि 10 दिवस पुरेल असा…
कोल्हापूर : कोल्हापुरातील लोक नेहमीच चांगल्या कार्यात अग्रेसर असतात.अवयव दान करण्यात ही कोल्हापुरातील युवक पुढाकार घेत आहेत.अवयव दान हे श्रेष्ट दान म्हंटल जात.अवयव दान हा अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण आहे.याची…
कोल्हापूर प्रतिनिधी: युवराज राऊत कोल्हापुरमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे ,रस्त्यातील खड्यामुळे येणाऱ्या, जाणाऱ्या लोकांना त्रास होतो .खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पद्माराचे…
कोल्हापूर प्रतिनिधी:संग्राम पाटील कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नष्टे लॉन, कोल्हापूर येथे “श्रावण व्रत वैकल्य”…