मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताबद्दल केले ‘हे’ विधान

नाशिक = सदगुरू गंगागिरी महाराज संस्थान तर्फे सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे आयोजित हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘राज्यात संतांच्या केसांनाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही’ असे सूचक विधान…

 नाशिक बंद आंदोलनास काही लोकांचा विरोध: दोन गटात वाद

नाशिक: बांगलादेशात हिंदू वर होत असलेलया अत्याचार विरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती .मात्र काही लोकांनी बंद ला विरोध दर्शवला . त्यामुळे दोन गटात वाद…

कोल्हापूर शहरातील विकासकामं रेंगाळू नयेत यासाठी खबरदारी घेण्याची खासदार धनंजय महाडिक यांची महापालिका प्रशासनाला सूचना, केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही

कोल्हापूर :शहरातील विकासकामे गतीने आणि दर्जेदार पध्दतीने झाली पाहिजेत. त्यासाठी आज खासदार धनंजय महाडिक यांनी, महापालिका प्रशासनाबरोबर सुमारे दीड तास चर्चा केली. आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह अन्य अधिकार्‍यांकडून, खासदार महाडिक…

‘स्वामी विवेकानंद ट्रस्ट वतीने ” देशरक्षाबंधन ” सोहळ्यात सलग २५ व्या वर्षी दोन लाख राख्या राख्या सीमेवर लढणाऱ्या जवानाकडे देशभक्तीपर वातावरणात सुपुर्त ‘

  कोल्हापूर – ‘ भारत माता कि जय – वंदे मांतरम – जय जवान – जय किसान या देशभक्तीपर घोषणा च्या जल्लोषात स्वामी विवेकानंद ट्रस्ट च्या ‘ देशरक्षा बंधन –…

अंशत: अनुदानित शाळांच्या वाढीव टप्प्याच्या अनुदानाचा प्रश्न निकाली; राजेश क्षीरसागर यांचा पाठपुरावा

कोल्हापूर  : राज्यातील अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता सन २०२३ – २४ नुसार वाढीव टप्पा मिळालाच पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती…

‘स्वातंत्र दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने कसबा बावडा परिसरात भारत मातेची शोभा यात्रा’

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील कसबा बावडा आणि शिवसेनेचं, माझं नात जिव्हाळ्याच आहे. निवडणुकीपुरताच कधी कसबा बावडावासियांचा विचार न करता बावडावासीयांच्या प्रत्येक सुखदु:खात सहभागी झालो आहे. त्यामुळेच कसबा बावडा नेहमीच…

शहरातील तालीम संस्था सामाजिक उन्नतीचा केंद्रबिंदू ठरतील : राजेश क्षीरसागर

 कोल्हापूर : कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांच्या राजाश्रयाखाली संस्थान काळात अनेक तालीम संस्थाची स्थापना झाली. या वास्तूंमधून सामाजिक उपक्रमासह क्रीडा क्षेत्राला अधिक महत्व दिले गेले. त्याचमुळे कोल्हापूर हे कलानगरी…

श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याद्वारे शहराच्या पर्यटनवाढीला चालना देवू : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर प्रतिनिधी संग्राम पाटील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर हे देशातील ५१ शक्तीपिठापैकी एक प्रमुख पीठ आहे. या मंदिरास दरवर्षी कोट्यावधी भाविक दर्शनाकरिता देश -परदेशातून येत असतात. महाराष्ट्रातील धार्मिकदृष्ट्या जागृत असणाऱ्या…

केशवराव भोसले नाट्यगृह लवकरात लवकर सुसज्ज करावे :कलावंत राशिद पुणेकर यांची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी :युवराज राऊत      गुरुवारी रात्री अचानक लागलेल्या आगीमध्ये कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झालं यात सुमारे वीस कोटीच नुकसान झालं या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ…

‘बँकांमध्ये लाडक्या बहिणीची गर्दी’

कोल्हापूर: रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा’ एकत्रित तीन हजारचा हप्ता थेट महिलांच्या खात्यावर जमा करण्यास दोन दिवसापासून सुरुवात केली आहे. सोमवारी रक्षाबंधन…

🤙 8080365706