कोल्हापूर: 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय हा गोरगरिबांचे शिक्षण संपवणारा किंबहुना बहुजनांच्या शिक्षणाचा गळा दाबणारा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने 17…
कोल्हापूर: विद्यार्थिनींनी यशापर्यंत पोहोचण्यासाठी चिकाटी, सकारात्मक दृष्टिकोन, धैर्य आणि आत्मविश्वास हे गुण अंगी बाणवावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाच्या ‘होस्टेल डे’…
कोल्हापूर : डी वाय पाटील विद्यापीठामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील आधुनिक बदल आत्मसात करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहेत. यापुढे विद्यापीठ ‘ई-कन्टेन्ट’ मध्येही भरारी घेईल. येत्या काही वर्षात ‘ई कन्टेन्ट’ निर्मितीमध्ये…
कोल्हापुर : शिवाजी विद्यापीठाच्या १४ अधिविभागांतील विद्यार्थी घटली असून विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचत नसल्याने ही संख्या कमी झाल्याची कबुली उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने योग निसर्गोपचार क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे नीलांबरी सभागृहात आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास अधिविभाग प्रमुख तथा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. बी. डी. खणे यांनी काल (दि. २०) भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. भगवान…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन केंद्रातर्फे एम. ए. योगशास्त्राचे विद्यार्थी आणि योग शिक्षकांसाठी दोनदिवसीय ‘योग व मुद्रा’ कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.विद्यापीठाच्या निलांबरी सभागृहात १८ व १९ मार्च रोजी पीएम-उषा…
कोल्हापूर : डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढत आहे. या माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना पत्रकार मानायचे की नाही याविषयी खूप चर्चा होत आहेत. परंतु नुकतेच राज्य सरकारने डिजिटल माध्यम धोरण तयार…
कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी ऊर्जा साठवणुकीसाठी विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. “ए मेथड सिंथेसायझिंग ऑफ रेड्यूस्ड…
कोल्हापूर: तुकोबांचे चौदा टाळकरी हे समूहभक्तीचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने तुकाराम बीजेनिमित्त आयोजित ‘संत तुकोबांचे चौदा टाळकरी’ या विशेष व्याख्यानात…