मुंबई : राज्यातील शाळांसंदर्भात शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली आहे.तसेच…
राधानगरी/ अरविंद पाटील : राधानगरीसारख्या दुर्गम भागात उच्च दर्जाचं शैक्षणिक संकुल उभारण्याचं स्वप्न पाहणं आणि असे व्यावसायिक शिक्षणक्रम चालवणं आव्हानात्मक पण हे आव्हान अभिजित तायशेटे यांनी यशस्वीपणे पेललंय,या शैक्षणिक संकुलाची…
कोल्हापूर : 62 हजार शाळांचे खाजगीकरण व सरकारी नोकर भरतीचे कंत्राटीकरण रद्द करावे या मागणीसाठी आज सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. सरकार संविधान व लोकशाही…
कोल्हापूर : एआयएफजीडीए या सरकारी डॉक्टरांच्या संघटनेच्या राष्ट्रीय खजानिस पदी डॉ. असिफ सौदागर यांची निवड करण्यात आली. ही निवड २६ राज्यांमधील १५० हुन अधिक प्रतिनिधींनी केली असून मुंबई येथील सोफीटेड…
मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरू करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
मुबंई :राज्यात आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागात 11 हजार पदांसाठी भरती होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना…
कोल्हापूर : आपल्या राज्याला विविधतेने भरलेली अशी वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती लाभली आहे. या पारंपरिक महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीची ओळख जगभरात निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मधुराज रेसिपीच्या संस्थापिका मधुरा बाचल…
कोल्हापूर : गेली २१ वर्षे गरजू विद्यार्थ्यासाठी सुरू असलेली ‘ शिवसाई विद्यार्थी दत्तक योजना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सरोज ग्रुपचे संचालक प्रणव जाधव यांनी केले. वडणगे येथील शिवसाई कला क्रिडा व…
कसबा बावडा/वार्ताहर: डी. वाय.पाटील विद्यापीठाची नव्याने सुरू झालेली अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संस्था आणि डी वाय पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा या दोन्ही संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व…
मुंबई : 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. या नवीन योजनेचा मात्र सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांकडून विरोध होत…