कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याला आठ दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने चांगलाच दणका दिला. शेतातील उन्हाळी पिकांचे यामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले. पीक काढणीवेळीच आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास…
मुंबई : – पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरित्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी…
कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा – भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) अंतर्गत कोल्हापूर, सांगली, मिरज – कुपवाड, इचलकरंजी शहरांत हवामान…
मुंबई : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी काम…
प्रयाग चिखली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरातील पूरस्थिती शुक्रवारी दिवसभरात जवळजवळ स्थिर झाली. पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाण्याची वाढ अगदी संथ गतीने होत होती. त्यामुळे…