मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा : शेतीतज्ज्ञ प्रताप चिपळूणकर

 कोल्हापूर (संग्राम पाटील) मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब अत्यंत गरजेचा आहे कारण रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वापरातून घेतलेली उत्पादने घातक ठरत आहेत, असे प्रतिपादन शेतीतज्ज्ञ आणि लेखक प्रताप चिपळूणकर…

कोल्हापुरात विषमुक्त उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आयोजन;

कोल्हापूर (संग्राम पाटील) , जागतिक सेंद्रिय दिनाचे औचित्य साधून सेंद्रिय शेती व उत्पादनांबाबत जनजागृती करण्यासाठी कोल्हापूरात 21 व 22 सप्टेंबर रोजी “निसर्गोत्सव” या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्र…

ड्रॅगन फ्रुट च्या लागवडीतून अभियंता शेतकऱ्यांने मिळवले 16 लाखाचे उत्पन्न

सोलापूर : जवळगाव (ता बार्शी) अभियंता प्रताप ढेंगळे यांने ड्रॅगन फ्रुट लागवडीच्या प्रयोगातून वर्षाला 16 लाखापर्यंतचे उत्पन्न मिळवल आहे. प्रताप यांनी इंजीनियरिंग पास झाल्यावर पुण्यात खाजगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर…

गोकुळ मार्फत महाशिवरात्री निमित्त दूध वाटप

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) मार्फत महाशिवरात्री निमित्त मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथील श्री वटेश्वर मंदिर येथे भाविकांना दुग्धाभिषेक करण्यासाठी दुधाचे वाटप संघाचे चेअरमन…

खोकुर्ले येथे बिबट्याचे दर्शन ; नागरिक भीतीच्या छायेत

खोकुर्ले: (ता.गगनबावडा) येथे वनखात्याने लावलेल्या सी.सी.टी.व्ही. मध्ये बिबट्या दिसून आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वी खोकुर्ले येथील धोंडीराम विठोबा गायकवाड यांच्या घराजवळील गोठ्यातून बिबट्याने शेळीचा फडशा पाडला होता.…

सरकारकडे मागू नका. कुठलं सरकार आणायचं ते ठरवा: नाना पाटेकर

मुंबई: सोन्याचा भाव वाढला मग आमच्या गहू-तांदळाचा भाव का वाढत नाही. शेतीमालाला रास्तभाव हवा. पण प्रत्येक गोष्ट सरकारकडे मागून मिळत नाही.त्यामुळे सरकारकडे मागू नका. कुठलं सरकार आणायचं ते ठरवा,” अशी…

कांद्याला हमीभाव मिळवून देण्यासाठी दिल्लीला का जात नाही? सुप्रिया सुळे

पुणे: कांदा उत्पादक शेतकरी कांदा दर कमी झाल्याने अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी राज्य सरकार काहीही करत नाही. एरवी पालकमंत्री बदलण्यासाठी दहा वेळा दिल्लीला जाणारे कांद्याला हमीभाव मिळवून देण्यासाठी…

21 फेब्रुवारीला दिल्लीच्या दिशेने जाणार शेतकरी

दिल्ली: दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरु असून केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी अमान्य केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारीला 11 वाजता दिल्लीच्या दिशेने जाणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. किसान मजदूर मोर्चाचे…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत विशेष मोहीम

दिल्ली: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी…

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय मोहिम राबविणार

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना देशभरात लोकप्रिय ठरली आहे. शेतकऱ्यांना या योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. दरम्यान अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे. अशा…

🤙 8080365706