मुबंई : विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.”आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं…
मुंबई : राजभवनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून यानिमित्ताने राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. दरम्यान, यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जे घडलं आहे…
मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ हेही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. राजभवनात शपथविधी सोहळा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर असणारा गट हा शिंदे-भाजप सरकारसोबत जाणार आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.…
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणर असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती…
मुंबई : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यावरून समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का…
सातारा : सातारा शहरात पावसाचा जोर वाढत असताना शनिवारी रात्री यवतेश्वर घाटात अचानक दरड कोसळली. त्यामुळे येवतेश्वर घाटावरून कास पठाराकडे गेलेले पर्यटक या दरड कोसळल्यामुळे अडकले आहेत. साताऱ्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या…
सध्याच्या काळात स्मार्ट फोन हा प्रत्येकासाठी खूप गरजेचा आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या सोबतच स्मार्टफोन ठेवत असतो. पण आता पावसाळ्याच्या दिवसात जर का आपला फोन पाण्यात भिजला तर आपण काय…
रायगड : कृषी दिनाचे औचित्य साधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियानाची सुरुवात किल्ले रायगड वरून आज केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकारी…