ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका..

औरंगाबाद : शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली असून, पिक बहरलेले आहे.मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनमध्ये…

१३ जानेवारीपासून कोल्हापूर बंगळूर विमान सेवा प्रारंभ

कोल्हापूर : कोल्हापूर- बंगळूर मार्गावर विमानसेवा 13 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. इंडिगो कंपनी  या मार्गावर सेवा देणार आहे. आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे बंगळूरमधून हे विमान पुढे कोईमतूरला जाईल.…

रोजच्या आहारात प्रोटीनचा योग्य पद्धतीने समावेश असावा यासाठी काय करावे याविषयी…

मानवी शरीर प्रोटीन साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे शरीराला वारंवार प्रोटीनचा पुरवठा करण्याची गरज असते. या टिप्स लक्षात ठेवून आहार घेतला तर आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोषण होण्यास निश्चितच मदत…

आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष दिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. जे लोक…

महाशिवरात्रीपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यात येणार; जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : महाशिवरात्रीपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिवदुर्ग संवर्धन समिती सदस्यांच्या बैठकीत दिली. विशाळगडावरील अवैध धंदे रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त देणार असल्याचे जिल्हा पोलीस…

गगनबावडा तालुक्यातील २१ पैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध तर एकून ६ ठिकाणी सरपंच बिनविरोध…

गगनबावडा : दिगंबर म्हाळुंगेकर गगनबावडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतचा निवडणूक प्रोग्राम जाहीर झाला. त्यानंतर आज माघारीचा दिवस पार पाडला यामध्ये तालुक्यातील कोदे या ग्रामपंचायतीमधुन सहकारमहर्षी मा. विलास भिकाजी पाटील यांच्या पत्नी…

आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे: कुलगुरु प्रा. डॉ. टी. मंगलेश्वरन

कोल्हापूर : कोविड महासाथ आणि तंत्रज्ञानात वेगाने होत असलेले बदल यामुळे जागतिक व्यापार क्षेत्रावर होत असलेल्या परिणामांची त्यांनी चर्चा केली. बदलत्या काळानुसार उद्योग क्षेत्रातही कंपन्यांच्या संरचनेत बदल होत असल्याचे त्यांनी…

शिवछत्रपतींबद्दल होणाऱ्या वक्तव्यांवर संहिता लागू करण्यासाठी कोल्हापुरातील शुभमने राष्ट्रपतींना लिहिलं रक्तानं पत्र

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही जाहीर वक्तव्य करते. त्याबाबत संहिता लागू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरातील युवक शुभम शिरहट्टी याने स्वत:च्या रक्ताने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. शुभम हा…

कोकणात आज -उद्या पावसाची शक्यता..

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम जाणवू शकतो. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही…

राज्यात लवकरच तलाठी पदांची भरती…

कोल्हापूर : महाराष्ट्रातील तरुणांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात पाठोपाठ तलाठी भरतीचा जीआरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तलाठी भरताची जीआर…

🤙 8080365706