नागपूर : आज सोमवार पासून नागपूर येथे राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. दरम्यान, हे अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याचं दिसून आलं आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जाऊन शिंदे-फडणवीस सरकारच्या…
आजचं राशिभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही…
आरोग्य टिप्स : केळी एक असं फळ आहे जे खायला स्वादिष्ट तर लागतच सोबत आरोग्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर ठरतं. वेगवेगळ्या रिसर्चमधूनही हे सिद्ध झालं आहे. केळी केवळ वजन वाढवण्यासाठीच…
कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटककडून हालचाली सुरु केल्याने कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका वाढणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दोन महिन्यांपूर्वी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुतोवाच केले होते.…
कतार : फिफा 2022 विश्चचषकाचा अंतिम सामन्यात बलाढ्या फ्रान्सला नमवून अखेर अर्जेंटिनाने फुटबॉलचं जेतेपद पटाकवलं आहे.अगदी शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणार हा सामना प्रत्येक क्षणी चाहत्यांची उत्कंठा वाढवणारा होता. अगदी…
कोल्हापूर: महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील माने यांच्या बेळगाव जिल्ह्यातील प्रवेशावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) 1973 कलम 144 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. महाराष्ट्रातील लोकसभेचे सदस्य…
मुंबई : “माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा लावून तयार असतातच स्वयंघोषित मावळे” केतकी चितळेच्या नव्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या सडेतोड प्रतिक्रियेसाठी केतकी ओळखली जाते. तिनं व्यक्त केलेल्या…
सरूड: कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० गावांमध्ये ग्राम पंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शाहूवाडी-चनवाड या गावात मात्र निरव शांतता आहे. शासन निर्णयाप्रमाणे येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले नसल्याने येथील ग्रामस्थांनी प्रारंभापासूनच संपूर्ण…
पालघर : पालघरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर 11 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या 11 नराधमांपैकी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.तर इतर 6 आरोपींचा शोध सातपाटी…
दिल्ली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा व त्या अंतर्गत इतर कल्याणकारी योजनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत अतिरिक्त वाटपासाठी केंद्र सरकारकडे अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध…