नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेमध्ये हजेरी लावली असून सीमावादावर बोलताना ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बेळगाव निपाणी कारवार हा सीमाभाग केंद्र शासित करा अशी थेट…
नागपूर : आजपासून हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत असून दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले. त्यामुळे उद्धव ठाकरेंसह त्यांची संपूर्ण सेना आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ…
मुंबई: मुंबईतील वाढत्या गोवर रुग्णांची संख्या लक्षात घेता बांधकामाच्या ठिकाणी, पुलाखाली आणि रस्त्यावर राहणाऱ्या बेघर मुलांसाठी मुंबई महापालिका विशेष गोवर प्रतिबंधक लसीकरण मोहीम सोमवार, 26 डिसेंबरपासून राबवणार आहे. रोजंदारीसाठी आलेल्या…
मुंबई: व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. नियमबाह्य कर्ज वाटपाचा आरोप आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्यानंतर वेणूगोपाल…
“अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी सर्व आमदारांसोबत घेऊन अयोध्येला लवकरच जाणार आहे. अयोध्येत महाराष्ट्र भवन बनवावं म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिलं आहे.त्यामुळे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश भवन…
हेअर टिप्स ::केस धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर केसांना कोणत्या गोष्टी लावल्यानं केस गळणं थांबवता येईल ते समजून घेऊया. केस धुतल्यानंतर केसांना काय लावायचं?कंडीशनर लावाशॅम्पूने केस धुतल्यानंतर केस खूप कोरडे होतात आणि खराब…
आजचं राशीभविष्य.. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल.…
कोल्हापूर : लोकनेते,संघर्षनायक ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांच्या ६३ व्या वाढदिवसा निमित्य हैसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) कोल्हापूर जिल्हा च्य वतीने तावडे हॉटेल चौक…
मुंबई : गेल्या काही दिवासांपासून राज्यात पुन्हा एकदा दिशा सालियान प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. याचदरम्यान आता सीबीआयने या प्रकरणाबाबत मोठी अपडेट दिली आहे. दिशा सालियान प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही,…
मुंबई : जगात पुन्हा एकदा कोरोना हाहाकार माजवत आहे. भारताच्या शेजारी असणाऱ्या चीनमध्ये आतापर्यंत लाखो नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने देखील भारतात अलर्ट जारी केला आहे.तर…