‘या’ टिप्स फॉलो करूनच करा गोड पदार्थाचे सेवन

वजन कमी करत असताना आपल्याला साखर टाळण्याचा सल्ला मिळतो. डाएटमध्ये नैसर्गिक साखरेचा समावेश असतो, ज्यात आपल्याला फळे खाण्यास सांगतात. मात्र, कमी गोड खाल्याने मुड स्विंग्ज, डोकेदुखी, हे तोटे आहेत.गोड पदार्थ…

रिंगरोडवरील रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच सुरू

कोल्हापूर : कळंबा ते साई मंदिर येथून क्रांतिसिंह नाना पाटील नगर ते फुलेवाडी नाका रिंगरोड रस्त्याची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात निदर्शने…

निवडणूक ‘कुंभी’ची.. समीकरणे बदलणार ‘करवीरच्या राजकारणाची’ ची..

कोल्हापूर : दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी आमदार यांच्या प्रतिष्ठेची ठरलेली कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सत्ता मिळवली. निवडणूक कुंभी…

१९ फेब्रुवारीला न्यू एज्युकेशन सोसायटी चा शतक महोत्सवी सांगता समारंभ

कोल्हापूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या वैभवशाली परंपरा लाभलेल्या संस्थेचा शतक महोत्सवी सांगता समारंभ व ‘ शतसंवत्सरी ‘ या स्मरनिकेचा प्रकाशन सोहळा दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी…

सुप्रिम कोर्टाने राखून ठेवला निकाल

नवी दिल्ली : शिवसेना कुणाची? या प्रश्नाभोवती गेल्या ८ महिन्यांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. आज तिस-या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होतं आहे.महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा हा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे.…

एसटी कर्मचा-यांच्या पगारासाठी सरकारकडून ३५० कोटी रुपये

मुंबई : एसटी कर्मचा-यांचा रखडलेला पगार २४ तासांत होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचा-यांच्या पगारासाठी सरकारकडून ३५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. तारीख उलटून गेल्यानंतरही पगार न झाल्याने कर्मचा-यांमध्ये संतापाचे वातावरण…

शिक्षक भरतीमध्ये क्रीडा विभागाला प्राधान्य किती..?

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यात लवकरच तीस हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. गेल्या वीस वर्षांत शासनाने राज्यात शिक्षक भरती झालेलीच नाही, आता त्यामुळे या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे.…

कुंभीत नरकेंचा विजय ; अशी मिळाली मते

कोल्हापूर : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या व अत्यंत चुरशीने झालेल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेच्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांनी पुन्हा बाजी मारली नरके यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत सभासदांनी विरोधकांच्या…

२७ फेब्रुवारी, २०२३ रोजी होणार पी. एम. किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याचे वितरण

महाराष्ट्र : पी. एम. किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचे वितरण २७ फेब्रुवारी, २०२३ रोजी होणार असल्याचे केंद्र सरकारने कळविले आहे. योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार…

मुंबईकर नागरिक आणि शिवसेना यांच्यातील अतुट नाते गद्दारांनी बुद्धीभेद केला तरी तुटणार नाही; संजय राऊत

नाशिक : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत मुंबईला चकरा मारत आहेत.मात्र त्यांनी कितीही जोर लावला तरी मुंबईवरील भगवा कोणीही उतरवू शकत नाही. मुंबईकर नागरिक आणि शिवसेना यांच्यातील अतुट नाते गद्दारांनी…

🤙 8080365706