महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना केंद्र सरकारने विशेष आर्थिक मदत द्यावी: खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

दिल्ली:  नवी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना, महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली. महाराष्ट्रात 11000 पेक्षा अधिक सार्वजनिक…

भ्रष्टाचार लपवण्यासाठीच गांधीनगर सरपंच यांचा सतेज पाटील गटात प्रवेश:गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य रवी मल्लाणी यांचा आरोप

गांधीनगर ग्रामपंचायत सरपंच आणि एका सदस्याने सतेज पाटील गटात प्रवेश केला,या विरोधात भाजप आणि सिंधी समाजाच्या सर्व सदस्यांनी पत्रकार परिषद घेतली, या परिषदेमध्ये गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य रवी मल्लाने म्हणाले की …

“बांगलादेशात हिंदूंची कत्तल, ,भाजपाच्या नेत्याने व्यक्त केली भीती

बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तेथील पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला असून त्या भारतात आश्रयासाठी आल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशीमधील परिस्थिती बिघडल्यानंतर या घडामोडी घडल्या. त्यामुळे आता…

मनू भाकेरला भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली मोठी जबाबदारी, ऐतिहासिक कामगिरीनंतर ११ ऑगस्टला

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदके जिंकून इतिहास. रचणारी नेमबाज मनू भाकेर हिच्यावर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने मोठी जबाबदारी सोपवली आहे.पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी दोन कांस्यपदकं जिंकत नेमबाज मनू भाकेरने इतिहास घडवला…

पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहणार

गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळाले . महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर कमी आहे .दरम्यान, आज राज्यात हवामानाची स्थिती नेमकी काय असेल? .आज राज्यात पाऊस पडणार…

कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती कडून महानगरपालिकेच्या शाळांमधील गैरसोयीबद्दल आयुक्तना जाब विचारण्यात आला.

         आजचे महापालिका शिक्षण विभागाचे निवेदन निवेदनानुसार शिष्टमंडळासोबत शिक्षण समितीचा कार्यभार असणाऱ्या उपायुक्त साधना पाटील आणि प्रशासन अधिकारी आर व्ही .कांबळे यांनी चर्चा केली यावेळी शिक्षक संघटनांचे…

राज्य सरकारने पूरग्रस्तांना 2019 च्या धरतीवर नुकसान भरपाई जाहीर करावी -मा खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर: गेल्या १५ दिवसापासून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुर परिस्थिती गंभीर झाली आहे.पावसाचा जोर कमी होवूनही नदीपात्रातून बाहेर पडलेले पाणी अजूनही ओसरलेले नाही. यामुळे ऊस , सोयाबीन , भुईमूग , भाजीपाला…

मिळकत धारक, भाडेकरू, सह सरसकट पुरग्रस्थांचे पंचनामे करा – करवीर तालुका शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

                                                            …

फडणवीसांसाठी ही निवडणूक महत्त्वाची

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून, आता सर्वांच्या नजरा 4 जूनकडे लागल्या आहेत. कारण 4 जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याचबरोबर निकालानंतर पुढे काय हे ठरवण्यासाठी महायुती,…

उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट (सीआयएससीई) एक्झामिनेशनने  बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत . त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण…

🤙 8080365706