बीड : भारत हा मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो. रोजच्या आहारात मसाल्याचे विविध पदार्थ वापरले जातात. सण, उत्सवात गोडधोड काय असले तर वेलचीचा वापर ठरलेला असतो. पण मसाल्याचे राणी म्हणून…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष भावंडांशी संबंध दुरावणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग…
शरीराची जागरुकता आणि एकाग्रता वाढविण्यास मदत करतात. कोणत्याही गोष्टीपेक्षा, योग तुम्हाला एका गोष्टीकडे परत आणतो जो तुमचा श्वास जिवंत ठेवण्यास मदत करतो. ही योगासने कोणती आणि ती कशी करायची ते…
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड या विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कसबा पेठ विधानसभा निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते…
मुंबई : राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे.…
कोल्हापूर : आज मुंबई उच्च न्यायालय मध्ये जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या प्रशासकीय मान्यता देऊन मंजूर झालेल्या वर्क ऑर्डर दिलेल्या माणगाव येथील कामांच्या ओंकार कंस्ट्रक्शन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर…
कोल्हापूर : नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘उद्योजकता पुरस्कार’ खुपीरे येथील लालू उर्फ नितीन भोसले याना हातकणंगले विधानसभा सदस्य राजुबाबा आवळे यांच्या हस्ते देण्यात आला. वाठार येथील…
कागल : येथील श्री शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्थेमार्फत कर्णबधिर शाळांमधील विद्यार्थ्यांचा पहिला जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा कागलच्या राजे दिलीपसिंह घाटगे कर्णबधिर विद्यालयात झाला. पहिला जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा आयोजित करण्याचा मान…
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचे ४६ धावांवर ५ गडी बाद झाले आहेत. रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा…
मुंबई: शेअर बाजारात आज वाढ झाली आहे. सेन्सेक्स जवळपास 300 अंशांच्या वाढीसह 59264 अंशांवर व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी 92 अंशांच्या वाढीसह 17396 अंशांवर व्यवहार करत आहे.…