त्वचा तेलकट असेल तर कोणत्या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी याविषयी थोडक्यात माहिती. सतत चेहरा धुणे- तेलकट त्वचा असणारे करत असलेली ही एक सामान्य चूक आहे.- तुम्ही सकाळी व्यायाम करत…
औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील हर्सूल रोडवर एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये अपघात झालेल्या व्यक्तीचा फोटो काढताना एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. फोटो काढत असताना या व्यक्तीला भरधाव वेगात…
कागल : येथील नगरसेविका सौ. विजया विठ्ठल निबाळकर यांची डोंगरी विकास अंमलबजावणी जिल्हास्तरीय समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड झाली. शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली.या…
सावर्डे : आमदार हसन मुश्रीफ यांना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या ४० हजार शेतकऱ्यांनी शेअर्सपोटी ४० कोटी रुपये दिले. हे पैसे कारखान्याच्या बँक खात्याच्या तपशिलात दिसत नाहीत. दहा दिवसांपूर्वी याबाबत…
मुंबई : मी साधा माणूस नाही. मी संजय राऊतांसारख्याला घाम फोडतो.त्यामुळं माझ्या नादी लागू नका, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव…
मुंबई : मुंबईकर आणि कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आलिशान आणि वेगवान वंदेभारतवंदेभारत लवकरच मुंबई ते गोवा मार्गावर चालविण्याचे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांनी दिले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांना चाकरमान्यांचा…
खेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीतील खेडमध्ये दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची खेडच्या गोळीबार मैदानावर सभा होणार आहे. निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव गेल्यानंतरची उद्धव…
बालिंगा : ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठातून आठ खेळाडूंची निवड झाली होती, या स्पर्धा 20, 21 आणि 22 फेब्रुवारी 2023 रोजी येणेपोया यूनिवर्सिटी, कर्नाटक .या ठिकाणी…
पुणे : महाराष्ट्र सामाईक परीक्षा विभागाकडून यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी चार अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.शिवाय यंत्रणा सुद्धा…
कोल्हापूर : येथील करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष,भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी, लोककलेचे अभ्यासक सुनीलकुमार वसंतराव सरनाईक यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागातून पीएच.डी.पदवी संपादन केली. त्यांनी “भजनी…