कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी नगररचना विभाग व बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले त्रिमूर्ती डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर के. पी. खोत यांची तर उपाध्यक्षपदी राम सिना…
आपण आज आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करतो पण त्यामागचे नेकमे कारण काय हे अजूनही आपल्या पैकी अनेकांना माहिती नाही. चला जाणून घेऊया याच महिला दिनामागचा माहित नसलेला…
दिल्ली : संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या भागीदारीत भारताकडून अफगाणिस्तानला २० हजार मेट्रिक टन गव्हाची मदत जाहीर केली आहे. अफगाणिस्तानवर भारत मध्य आशिया संयुक्त कार्य गटाच्या पहिल्या बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष अनावश्यक राग करू नका. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. यात्रा सुखात होण्याचे योग आहे. व्यापारात फायद्याच्या नवीन संधी मिळतील.…
धुलीवंदनाला आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रंग खेळले जातात. बरेचदा रंग खेळायचे म्हणून आपण जुने कपडेच घालतो. पण काही वेळा ऑफीसमध्ये किंवा घरी असतानाही आपल्या नकळत नातेवाईक, मित्रमंडळी किंवा शेजारीपाजारी आपल्याला रंग…
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रारूप मतदार यादीतील सभासदांबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिलेल्या निर्णयानंतर आमदार सतेज पाटील गटाने “खोटं बोल पण रेटून बोल” ही महाडीकांची संस्कृतीच…
कोल्हापूर : सांगली येथील महाराष्ट्र रायफल शुटींग क्लब, शांतीनिकेतन संस्थेच्या वतीने ५ मार्च २०२३ रोजी आयोजित केलेल्या रायफल शुटींग स्पर्धेत १२ बोअर”स्किट अँड ट्रॅप” या प्रकारात कोल्हापूरने बाजी मारली. कोल्हापूरच्या…
मावळ: तालुक्यात धूलिवंदन सणाला गालबोट लागले आहे. मावळ तालुक्यातील वराळे गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीत आज (मंगळवार, 7 मार्च) दुपारच्या सुमारास बुडून एका तरुण विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. जयदीप पुरुषोत्तम पाटील…
मुंबई : महाराष्ट्रात पुढच्या काही तासात गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुणे आणि रायगडच्या घाट परिसरात पुढच्या दोन तासात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला…
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटून मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरुळ, सोनुर्ली, ममदापूर आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच यापंचक्रोशीतील नागरीकांच्या पिण्याचा प्रश्न देखील गंभीर…