आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय…

आहारात करा कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश

आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा पुरेशा प्रमाणात समावेश करावा असे म्हटले आहे. पण हे पदार्थ म्हणजे नेमके कोणते पदार्थ तेच आपण आजच्या या विशेष लेखातून जाणून घेणार आहोत. बहुतेक कडधान्येही कॅल्शियमने अगदी…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या नव्या संसद भवनाचं उद्घाटनाला विरोध ; याचिका दाखल

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. परंतु या निर्णयाला सर्व स्तरावरुन चांगलाच विरोध होत आहे. याविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका…

झोपडीधारकांना आता हक्काचं घर

मुंबई : 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना आता हक्काचं घर मिळणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या…

सोलर प्रकल्पामुळे कागल नगरपालिकेच्या वीज बिल खर्चात बचत होणार; राजे समरजितसिंह घाटगे

कागल : कागल येथेबी. ओ .टी तत्वावरील राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील पहिलाच सोलार प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे.कागल नगरपालिकेच्या प्रस्तावित सोलर प्रकल्पामुळे नगरपालिकेच्या वीजबिलात वार्षिक एक कोटी रुपयांची बचत होण्यास मदत…

पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यासाठी जयसिंगराव तलावातील गाळ काढा; राजे समरजितसिंह घाटगे

कागल : यावर्षी यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कागल शहरास पाणीपुरवठा करणारा जयसिंगराव तलाव कोरडा व उघडा पडलेला आहे. तलावातील पाणीसाठा पूर्णच कमी झालेला असून कागल शहरास पाणी टंचाईची समस्या…

पन्हाळगडावर बंदची हाक

पन्हाळा : कोल्हापुरमधील ऐतिहासिक पन्हाळगडावर असलेल्या तानपिर मजारिची रात्री अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. हिंदू मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या तानपीर मजारची तोडफोड झाल्याने पन्हाळगडावर आज बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे पन्हाळगडावरील…

आज दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल….

पुणे : राज्य मंडळाकडून गुरुवारी (२५ मे) बारावीचा निकाल दुपारी दोन वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. निकालानंतर लगेचच राज्य मंडळाकडून श्रेणीसुधार परीक्षेची अर्ज प्रक्रियाही सुरू केली आहे. त्या बाबतची…

आयजीएम कंपनीच्या टोल नाक्यावर भाजपकडून टोल बंद आंदोलन

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील आयजीएम कंपनीच्या टोल नाक्यावर भाजपकडून टोल बंद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नांदणीतील…

आम्ही सत्तेत आलो तर संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेच करू; प्रकाश आंबेडकर

मुंबई : येत्या 28 मे रोजी होणाऱ्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता गेली आणि आम्ही सत्तेत आलो…

🤙 8080365706