उन्हाळ्यात शिजवलेले अन्नपदार्थ लवकर खराब होतात, अशा परिस्थितीत अन्नाची नासाडी टाळण्यासाठी घरगुती उपाय. बहुतेक लोकांना थंड झालेले पदार्थ खायला आवडत नाही. म्हणून ते कोणताही पदार्थ आधी गरम करतात आणि मगच खातात.…
कोल्हापूर : मोरेवाडीसह १३ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ३४४ कोटींची जलजीवन मिशन योजना लवकरच कार्यान्वित होईल. पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी १३ गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचा समावेश असणारी शिखर समिती…
खा.धनंजय महाडिक व मा.आ.अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा केलेल्या विविध रस्त्यांच्या कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक…
बालिंगा :(मोहन कांबळे) शाहुनगर परिते येथील भोगावती स.सा.का.लि. यांची २१ फेब्रुवारी पर्यंतची सर्व बिले बॅंक खात्यामध्ये जमा केलेली माहिती कारखान्याचे विद्यमान चेअरमन आमदार पी.एन.पाटील -सडोलीकर यांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात…
कसबा बावडा: कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने ‘दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया’ याबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे. रविवार (दि. 4 जून) सकाळी 9.30…
छत्रपती संभाजीनगर : वटपौर्णिमाच्या एक दिवस आधी पत्नी पीडित आश्रमतर्फे पिंपळाच्या झाडासमोर फेरी पूजन करण्यात आलं आहे. पिंपळच्या झाडाला 121 उलटया फेऱ्या मारत उद्या यमराजाने पत्नीचे ऐकू नये यासाठी पूजन करण्यात…
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला आज तिथीनुसार 350 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने रायगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर भव्यदिव्य…
कोल्हापूर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत बदनामीकारक लेखन करणाऱ्या इंडीक टेल्स या वेबसाईट कंपनीच्या विरोधात वीरशैव लिंगायत माळी समाज महिला मंडळ कोल्हापूर जिल्हा या संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करून निषेध…
रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे. राज्य सरकारकडून या सोहळ्याची जंगी तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…