उबाठा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले खुळे झालेत; त्यांना मानसोपचार तज्ञाची तातडीची गरज : नगरसेवक अजय इंगवले

कोल्हापूर : ज्याचे उभे आयुष्य गुंडगिरी, तोडपाणी, घोडेबाजार यात गेले अशा रविकिरण इंगवले याने यापूर्वीही फक्त प्रसिद्धीपोटी जिल्ह्यातील अनेक लोकनेत्यांवर टीका केली आहे. फक्त आणि फक्त आमदार राजेश क्षीरसागर यांची…

नंदुरबार जिल्ह्यात विविध विकासकामांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण!

नंदुरबार:राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते आज जिल्ह्यातील विविध लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण विकास कामांचे भव्य लोकार्पण करण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांच्या वतीने आयोजित…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकन

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मानांकन मंडळाचे (एनबीए) टीएर-१ (वॉशिंग्टन ॲकॉर्ड) हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त झाल्याची माहिती डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.…

महापौर रुपाराणी निकम यांच्या ऋषिकेश दौऱ्यामुळे 5 जूनचा जनता दरबार 11 जून रोजी आयोजित

कोल्हापूर : ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स, नवी दिल्ली यांच्या वतीने उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 117 व्या बैठकीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ.रुपाराणी निकम उपस्थित राहण्यासाठी…

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार पालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबारमध्ये ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण उपक्रमाचे लोकार्पण

नंदुरबार: “दुर्गम, आदिवासी आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागांतील नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ड्रोन तंत्रज्ञानामुळे औषधे, लसी आणि वैद्यकीय साहित्य जलदगतीने पोहोचणार असून आरोग्य…

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका: पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही परिस्थितीत शेतकरी, नागरिक तसेच अत्यावश्यक सेवांना इंधनाची कमतरता भासू नये यासाठी पुरेशा साठ्याची उपलब्धता कायम राखावी, असे निर्देश राज्याचे…

खरीप हंगामासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे; शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही; कृषी विभागाने जनजागृती वाढवावी. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

नंदुरबार :बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. तसेच जिल्ह्यात बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही यासाठी आवश्यक नियोजन करावे…

लिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर  शंकरराव माळी समाज रत्न, कांता माळी यांना आदर्श माता पुरस्कार  पट्टणकोडोलीच्या सी.एम. माळी यांच्या कुटुंबाला आदर्श कुटुंब पुरस्कार

कोल्हापूर :लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा समाज रत्न पुरस्कार प्रा. शंकरराव माळी-यादव तर आदर्श माता पुरस्कार श्रीमती कांता दिनकर माळी यांना जाहीर करण्यात आला आहे.…

उजळाईवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

उजळाईवाडी : प्रतिनिधी उजळाईवाडी (ता.करवीर) येथे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.        डॉ. संदीप हजारे यांनी प्रास्ताविक करून अहिल्यादेवी होळकर…

देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकाचा कार्यकाल ६ एप्रिल २०२६ रोजी संपुष्टात आल्याने समितीच्या कामकाजात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. समितीमार्फत…

🤙 8080365706