कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेचा कृषी – पशुसंवर्धन विभाग म्हणजे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा आत्मा होय असे गौरवोद्गार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले. शासकीय विश्रामगातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हा परिषदेच्या…
कोल्हापूर:एका लोकशाही राष्ट्राची खरी ताकद केवळ निवडणुकांत नसते, तर नागरिकांचा आवाज ऐकण्यात असते. जेव्हा एखादा नागरिक आपल्या मागण्यांसाठी शांततामय मार्गाने उपोषण करतो, तेव्हा तो सरकारविरोधात नव्हे, तर लोकशाहीच्या चौकटीत न्यायाची…
कोल्हापूर : मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन प्रगणना अर्जांचे वाटप, संकलन आणि बीएलओ ॲपद्वारे 100 टक्के डिजिटायझेशनचे उल्लेखनीय काम करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रस्तरीय…
कोल्हापूर:इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी सर्वेक्षण प्रभावीपणे राबविण्याबाबत आ . राहुल आवाडे व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत झोपडपट्टी सर्वेक्षणाची अचूक व…
मुंबई:राज्यातील राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समावेशन केल्याबद्दल राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मधील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री…
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसानंतर शनिवारी (११ जुलै) जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीतही घट होण्यास सुरुवात झाली आहे. …
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामकाजात सुसूत्रता, पारदर्शकता व कायदेशीर बाबींचे सखोल ज्ञान नवनिर्वाचित सदस्यांना व्हावे, या उद्देशाने कोल्हापूर महानगरपालिका व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन…
मुंबई:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा प्रीमियर पार पडला.…
कोल्हापूर :सांगवडेवाडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या केली. श्रीकांत कृष्णात जाधव (वय ४९) असे मृताचे व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास श्रीकांत जाधव यांनी…
हिंगोली: जिल्ह्यापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर आज पहाटे १:३७ वाजता रिश्टर स्केलवर अंदाजे ४.२ तीव्रतेचा भूकंप झाला. मोबाईलवरील Android Earthquake Alerts System ने ही प्राथमिक माहिती दिली असून, अधिकृत अहवालाची…