कोल्हापूर:राज्यातील युवा वर्ग भाजपशी जोडला जावा आणि पक्षाची ध्येय, धोरणं समाजाच्या तळागाळापर्यंत पोचावीत, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने युवाशक्ती जागर यात्रा सुरू करण्यात आली आहे. मुंबईपासून सुरू झालेली ही यात्रा…
मुबई : राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या, रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS),…
कोल्हापूर : कोल्हापूर येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाला इंडिया हायर एज्युकेशन रँकिंग 2026-27 मध्ये देशात नववे तर राज्यात तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. एज्युकेशन वर्ल्ड या प्रतिष्ठित संस्थेकडून जाहीर…
कोल्हापूर: सहाय्यक संचालक (हिवताप) व जिल्हा हिवताप कार्यालय तसेच नागरी आरोग्य केंद्र, राजारामपुरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हिवताप दिन राजारामपुरी येथील नागरी आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला . …
म्हाकवे:माझ्या राजकीय वाटचालीत म्हाकवे ता. कागल येथील दलित समाजाचे महत्वपूर्ण योगदान मिळाले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून त्यांची बुद्धविहाराची मागणी आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास अद्यावत असे बुद्धविहार उभारु, असे अभिवचन…
कोल्हापूर : प्रदीर्घ कालावधीच्या मागणीनंतर कोल्हापूरला आय.टी.पार्क स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल.…
तमनाकवाडा: शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांसह पालकांचीही जबाबदारी तितकीच मोठी आहे,…
मुगळी:लोककला ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारताच्या संस्कृतीचा फार मोठा हिस्सा आहे. महाराष्ट्र सरकारच्या विठाबाई भाऊ मांग- नारायणगांवकर लोककला कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून लोककलाकारांना राजाश्रय मिळवून देऊ, असा दिलासा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन…
कागल :कागलमधील महिला बचत गटांचे काम जिल्ह्यातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आदर्श करुया.असे आवाहन राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदितादेवी घाटगे यांनी केले. कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल येथे राजे…
कोल्हापूर :शेतीसमोरील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विभाग, विद्यापीठ आणि इतर सर्व संबंधित संस्थांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी…