कोल्हापूर :शेतीसमोरील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विभाग, विद्यापीठ आणि इतर सर्व संबंधित संस्थांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी…
कोल्हापूर : वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केवळ एमबीबीएस या पदवीवर न थांबता भविष्यात पदव्युत्तर शिक्षण घेण्याला प्राधान्य द्यावे .त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसाय करत असताना त्यांनी सेवाभावी वृत्ती बाळगावी आणि गरीब रुग्णांच्या सेवेला प्रथम…
कोल्हापूर:-कोल्हापूरातील गांधी मैदान परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचे निर्गतीकरण करण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून मंजूर निधीतून गांधी मैदान ते दुधाळी पेवेलियन मार्गावर दयावान ग्रुप जवळ…
कोल्हापूर:अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित आयटीआय जॉब फेअर ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ४५० विद्यार्थ्यांची नामांकित औद्योगिक कंपन्यांमध्ये निवड झाल्याने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. …
कागल :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शाश्वत जलसंवर्धन व जलसंधारणाचा ऐतिहासिक वारसा समर्थपणे पुढे नेऊया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती…
कोल्हापूर:गोकुळ दूध संघाची होऊ घातलेली निवडणूक, वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू असलेल्या न्यायालयीन आणि प्रशासकीय सुनावण्या या सगळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व घटक मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. सत्य परेशान हो सकता…
मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधा विकास, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘मित्र’ आणि बायसॅग-एन यांच्यात झालेला सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राच्या…
कोल्हापूर:उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स व त्याचे पदार्थ, तसेच विविध फळांची विक्री होण्याच्या उद्देशाने कृषी पणन मंडळामार्फत भारत हाऊसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी या ठिकाणी…
मुंबई:भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्यावतीनं मुंबईतून युवाशक्ती जागर यात्रा सुरू झाली आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सुरू झालेल्या जागर यात्रेच्या शुभारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…