कोल्हापूर :कोल्हापूर मध्ये एकूण तीन जलतरण तलाव आहेत. अंबाई टॅंक, रमणमळा आणि राजारामपुरी येथील राजश्री छत्रपती शाहू जलतरण तलाव यापैकी फक्त रमणमाळा येथील तलाव सुरळीत सुरू आहे. माळी कॉलनी येथील…
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल. कोल्हापूर महानगरपालिकेतील फाॅर्म्युल्याप्रमाणे ज्या पक्षाची सदस्यसंख्या जास्त, त्या पक्षाचा अध्यक्ष हे धोरण राबवावे, अशी अपेक्षा मंत्री श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केली. दरम्यान; जास्त संख्येमुळे…
कोल्हापूर : नगररचना विभागामार्फत आयोजित केलेल्या एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये आज 62 प्रकरणे मंजूर करण्यात आली. यामध्ये नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या गुंठेवारी नियमितीकरण भुखंड/बांधकाम मंजूर करण्यात आली. या कॅम्पमध्ये मंजूर…
गोकुळ शिरगाव: कॉलेजमधील विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या केआयटी कॉलेजमधील निलंबित प्राध्यापक सौरभ संजय जोशी (वय ३०, रा. स्मृती अपार्टमेंट, बाबुजमाल दर्याजवळ, कोल्हापूर) याला सोमवारी पुन्हा अटक करण्यात आली.…
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाकडील वितरण शाखा व पाणीपट्टी शाखा यांच्यामार्फत थकबाकी व अनाधिकृत कनेक्शन धारकांवर संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार…
कोल्हापूर:65 वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत करवीर पंचायत समितीवर महायुतीने पहिल्यांदाच झेंडा फडकवला आहे. आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार…
कोल्हापूर:इचलकरंजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने प्रथमच मुलींच्या भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता व्यंकोबा मैदान येथे हे कुस्ती…
कोल्हापूर:हातकणंगले-पेठवडगाव मार्गावरील वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी पेठवडगाव शहराला बाह्यवळण रस्ता करण्यात यावा. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार अशोकराव माने यांनी विधानभवन येथे निवेदन दिले. पेठवडगाव इचलकरंजी-शिरोळ गावातून कर्नाटक भागातून…
कोल्हापूर: कुंभी-कासारी साखर कारखान्याचे यावर्षीच्या गळीत हंगामात ४ लाख ८८ हजार ८७० मेट्रिक टन ऊस गाळप केले असून सरासरी १२.५५ टक्के साखर उतारा मिळाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, आमदार चंद्रदीप नरके…
कोल्हापूर:करवीर पंचायत समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच पंचायत समितीवर भाजप – राष्ट्रवादी-शिवसेना महायुतीचा झेंडा फडकणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सभापतीपद मिळणार असून भाजपाला उपसभापतीपद निश्चित आहे. करवीर पंचायत समितीच्या ७ फेब्रुवारी रोजी २४…