कोल्हापूर:समस्यांचे सोपे, परिणामकारक आणि सर्वांसाठी उपयोगी ठरतील असे उपाय शोधणे हीच खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाची ताकद असल्याचे प्रतिपादन, मनोरोमा इन्फोसोल्युशन्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मुरलीधर परुळेकर यांनी केले. …
कोल्हापूर:कोल्हापूर शहराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत शहराच्या…
कोल्हापूर: जिल्हाधिकारी लोकशाही दिन येत्या सोमवारी म्हणजे 4 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात स . 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत…
कसबा सांगाव:जैन समाजाचे मानवजातीच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान हजारो वर्षे चिरंतन राहील, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कसबा सांगाव ता. कागल येथे सुरू असलेला श्री. जिन सहस्त्रनाम आराधना महोत्सव…
कोल्हापूर:राज्यातील युवा वर्ग भाजपशी जोडला जावा आणि पक्षाची ध्येय, धोरणं समाजाच्या तळागाळापर्यंत पोचावीत, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने युवाशक्ती जागर यात्रा सुरू करण्यात आली आहे. मुंबईपासून सुरू झालेली ही यात्रा…
मुबई : राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या, रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS),…
कोल्हापूर : कोल्हापूर येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाला इंडिया हायर एज्युकेशन रँकिंग 2026-27 मध्ये देशात नववे तर राज्यात तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. एज्युकेशन वर्ल्ड या प्रतिष्ठित संस्थेकडून जाहीर…
कोल्हापूर: सहाय्यक संचालक (हिवताप) व जिल्हा हिवताप कार्यालय तसेच नागरी आरोग्य केंद्र, राजारामपुरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हिवताप दिन राजारामपुरी येथील नागरी आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला . …
म्हाकवे:माझ्या राजकीय वाटचालीत म्हाकवे ता. कागल येथील दलित समाजाचे महत्वपूर्ण योगदान मिळाले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून त्यांची बुद्धविहाराची मागणी आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास अद्यावत असे बुद्धविहार उभारु, असे अभिवचन…
कोल्हापूर : प्रदीर्घ कालावधीच्या मागणीनंतर कोल्हापूरला आय.टी.पार्क स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल.…