वाठार : पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशोकराव माने शिक्षण समूहास महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे साहेब यांनी आज सदिच्छा…
कोल्हापूर : सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकादमी, विनयनगर येथे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे साहेब यांनी आज भेट दिली. …
कुरुंदवाड : रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळ, कुरुंदवाड यांच्या वतीने राष्ट्रीय गोमाता सन्मान दिनानिमित्त नव्याने उभारण्यात आलेल्या गोशाळेचे उद्घाटन, गोमाता पूजन आणि भव्य गोमाता मिरवणूक उत्साहात पार पडली. हा…
कोल्हापूर:महाराष्ट्र कला क्रीडा सांस्कृतिक संघ, कुरुंदवाड यांच्या वतीने बेंदूर सणानिमित्त आयोजित कर तोडणे आणि कुरंदवाड भुषण पुरस्कार वितरण सोहळ्याला आ . सतेज पाटील उपस्थित राहीले. ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि सामाजिक…
कोल्हापूर:माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या अन्नपूर्णा साखर कारखान्याला केलेल्या अर्थपुरवठ्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केडीसीसी बँकेला रू. १३ लाख, ३० हजारांचा दंड लावलेला होता. हा सर्व दंड अन्नपूर्णा साखर कारखान्याच्या…
कागल :आषाढी एकादशीचे औचित्य साधून कागल येथील श्रीराम मंदिरात रविवारी (ता. २६) सायंकाळी ६ वाजता ‘सूर सौरभ’ या विशेष भक्तिसंगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ महिला समिती, कागल…
कागल:कागल-पेठ नाका राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले सहापदरीकरण, करनूर-कोगनोळीजवळील भुयारी मार्गाची उंची वाढविणे आणि दूधगंगा नदीवर भरावाऐवजी पिलरचा पूल उभारण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह…
कागल :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतीमान, अभ्यासू, निर्णयक्षम आणि कुशल नेतृत्वामुळे महाराष्ट्राने विकासाच्या विविध क्षेत्रांत देशात अग्रस्थान मिळविले आहे. पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, गुंतवणूक, रोजगार आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे…
कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत, असे आवाहन कर्मचाऱ्यांच्यावतीने श्री. उदय शिंदे यांनी केले आहे. गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना कायद्यानेच मतदानाचा अधिकार आहे, असेही श्री. शिंदे यांनी…
कोल्हापूर: देशभरात सातत्याने होणाऱ्या परीक्षांच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी व पालकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारच्या दुर्लक्षा विरोधात आणि पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने…