कोल्हापूर:डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (टाटा आयआयएस), मुंबई यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राच्या गरजांनुसार अत्याधुनिक तांत्रिक कौशल्ये,…
अमरावती:अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरीन) नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU / NICU) सोमवारी भल्या पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन अर्भकांचा धुरामुळे गुदमरून व होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र,…
कोल्हापूर:कागल येथील नूतन बस स्थानकाचे लोकार्पण राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याणमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शाहू समूह ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे,…
ऊत्तूर:सन १९९९ पासून सेवाभावाच्या भावनेने मी विशेष सहाय्य खाते मागून घेतले. या योजनेतील अनेक कडक नियम व अटी बदलून गोरगरिबांच्या सेवा कार्याला मी सुरुवात केली. या योजनेतील वृद्ध, निराधार, विधवा,…
कोल्हापूर: आ . चंद्रदीप नरके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून सव्वा वर्षात करवीर विधानसभा मतदारसंघातील गगनबावडा व संभाजीनगर आगारांसाठी तब्बल ३० नवीन एसटी बसेस उपलब्ध झाल्या आहेत. यातील…
कोल्हापुर: महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांवर चर्चा झाली. यावेळी, नागरिकांचे प्रश्न, अडीअडचणी समजून घेऊन काम करा, तसेच, महसूल संहितेचे पालन करून. जनतेच्या मालमत्तेचे रक्षण…
तळसंदे : वाढती ऊर्जेची गरज आणि बदलते हवामान लक्षात घेता उर्जेची बचत आणि अक्षय ऊर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर ही काळाची गरज आहे. सौर, पवन आणि अन्य अक्षय ऊर्जा स्रोतांचा कृषी क्षेत्रातील…
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक पन्हाळगड हा महाराष्ट्रासह देश-विदेशातील लाखो शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहे. पन्हाळगडाच्या ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी पन्हाळा नगरपरिषद हद्दीतील ऐतिहासिक…
कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील सहकार क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषतः संकलनातील त्रुटीला किरकोळ स्वरूपाची बाब मानण्यात आल्याने अनेक दूध…
कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्यात सोमवारी “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे…