कोल्हापूर:करवीर तालुक्यातील उचगावमधील नागरिकांना चांगले रस्ते, पायाभूत सुविधा देण्यासाठी, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भाजपचे सदस्य प्रयत्नशिल आहेत. उचगावातील अंतर्गत रस्त्यांसह अन्य कामं पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नामदेव…
कोल्हापूर:डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (टाटा आयआयएस), मुंबई यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राच्या गरजांनुसार अत्याधुनिक तांत्रिक कौशल्ये,…
अमरावती:अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरीन) नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU / NICU) सोमवारी भल्या पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन अर्भकांचा धुरामुळे गुदमरून व होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र,…
कोल्हापूर:कागल येथील नूतन बस स्थानकाचे लोकार्पण राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याणमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शाहू समूह ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे,…
ऊत्तूर:सन १९९९ पासून सेवाभावाच्या भावनेने मी विशेष सहाय्य खाते मागून घेतले. या योजनेतील अनेक कडक नियम व अटी बदलून गोरगरिबांच्या सेवा कार्याला मी सुरुवात केली. या योजनेतील वृद्ध, निराधार, विधवा,…
कोल्हापूर: आ . चंद्रदीप नरके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून सव्वा वर्षात करवीर विधानसभा मतदारसंघातील गगनबावडा व संभाजीनगर आगारांसाठी तब्बल ३० नवीन एसटी बसेस उपलब्ध झाल्या आहेत. यातील…
कोल्हापुर: महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांवर चर्चा झाली. यावेळी, नागरिकांचे प्रश्न, अडीअडचणी समजून घेऊन काम करा, तसेच, महसूल संहितेचे पालन करून. जनतेच्या मालमत्तेचे रक्षण…
तळसंदे : वाढती ऊर्जेची गरज आणि बदलते हवामान लक्षात घेता उर्जेची बचत आणि अक्षय ऊर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर ही काळाची गरज आहे. सौर, पवन आणि अन्य अक्षय ऊर्जा स्रोतांचा कृषी क्षेत्रातील…
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक पन्हाळगड हा महाराष्ट्रासह देश-विदेशातील लाखो शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहे. पन्हाळगडाच्या ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी पन्हाळा नगरपरिषद हद्दीतील ऐतिहासिक…
कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील सहकार क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषतः संकलनातील त्रुटीला किरकोळ स्वरूपाची बाब मानण्यात आल्याने अनेक दूध…