अपात्र कर्जमाफीमधील ४४,७५९ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित         केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती            अंतिम सुनावणी २१ सप्टेंबर रोजी

कोल्हापूर:केंद्र सरकारच्या २००८ सालातील अपात्र कर्जमाफीमधील कोल्हापूर जिल्ह्यातील ४४,७५९ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी दि. १४…

साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे -‘सह्याद्री’ चे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित शिंदे यांचे प्रतिपादन  -डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘साखर उद्योगातील उपपदार्थ व शाश्वतता’ कार्यशाळा  

कोल्हापूर:साखर कारखानदारीचा समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणावर मोठा प्रभाव असून हा उद्योग ग्रामीण विकासाचा कणा आहे. साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कराडचे व्यवस्थापकीय…

शैक्षणिक यशाच्या जोरावर शाहू ग्रुपचे नाव उज्वल करा-श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे ; कामगार पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कागल : शैक्षणिक यशाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासह कारखाना,पतसंस्था आणि शाहू ग्रुपचे नाव उज्ज्वल करावे,असे आवाहन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.   येथे श्री छत्रपती शाहू सहकारी…

सरकारशी चर्चा होईपर्यंत उपोषण मागे नाही – सोनम वांगचुक

मुंबई : लडाखच्या हक्कांसाठी सुरू असले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण मंगळवारी 17 व्या दिवशी पोहोचले. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारने…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची भेट

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची भेट घेतली. पवन कल्याण यांच्यावर सध्या या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या…

जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग हा जिल्ह्याचा आत्मा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेचा कृषी – पशुसंवर्धन विभाग म्हणजे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा आत्मा होय असे गौरवोद्गार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.   शासकीय विश्रामगातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हा परिषदेच्या…

लोकशाहीचा आत्मा जिवंत राहिला पाहिजे 

कोल्हापूर:एका लोकशाही राष्ट्राची खरी ताकद केवळ निवडणुकांत नसते, तर नागरिकांचा आवाज ऐकण्यात असते. जेव्हा एखादा नागरिक आपल्या मागण्यांसाठी शांततामय मार्गाने उपोषण करतो, तेव्हा तो सरकारविरोधात नव्हे, तर लोकशाहीच्या चौकटीत न्यायाची…

एसआयआर मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते सन्मान

कोल्हापूर : मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन प्रगणना अर्जांचे वाटप, संकलन आणि बीएलओ ॲपद्वारे 100 टक्के डिजिटायझेशनचे उल्लेखनीय काम करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रस्तरीय…

इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी सर्वेक्षण प्रभावीपणे राबवण्याबाबत बैठक

कोल्हापूर:इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी सर्वेक्षण प्रभावीपणे राबविण्याबाबत आ . राहुल आवाडे व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली.     बैठकीत झोपडपट्टी सर्वेक्षणाची अचूक व…

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समावेशन केल्याबद्दल मंत्री आबिटकर यांनी शासनाचे मानले आभार

मुंबई:राज्यातील राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समावेशन केल्याबद्दल राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मधील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री…

🤙 8080365706