खा.धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट !

कोल्हापूर प्रतिनिधी : ८० लाख टन साखर निर्यात आणि व्याज अनुदान योजनेला मुदतवाढ मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी आज मंगळवारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. संपूर्ण देशातील सहकारी साखर कारखानदारी संक्रमणावस्थेतून जात आहे. कधी ऊसाचे अतिरिक्त उत्पादन, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला मागणी नाही, तर कधी ऊसाची टंचाई आणि साखरेला मागणी जास्त असे व्यस्त प्रमाण बघायला  मिळते. सुदैवाने गेल्यावर्षी देशातील सहकारी साखर कारखानदारीला केंद्र सरकारच्याअनुकूल धोरणांचे पाठबळ मिळाले.  या पार्श्वभूमीवरआज खासदार धनंजय महाडिक यांनी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय वाणिज्य तथा अन्न आणि वितरण खात्याचे मंत्री नामदार पियुष गोयल यांची  भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ, गोदावरी बायोरिफायनरीचे अध्यक्ष समीर सोमय्या, लोकमंगल ग्रुपचे महेश देशमुख, गंगामाई शुगरचे अध्यक्ष  रणजित मुळे, रोहीत नर्‍हा आदी उपस्थित होते. यावर्षी भारतातील सर्व साखर कारखान्यांकडून किमान ८० लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी मिळावी आणि  कारखान्यांना इथेनॉल प्रकल्प किंवा डिस्टेलरी  उभारणीसाठी घेतलेल्या कर्जावरील, व्याज अनुदान योजनेची मुदत वाढवावी, या  प्रमुख दोन मागण्यांसाठी ही भेट घेण्यात आली. खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्रीय मंत्री  पियुष गोयल यांचे सहकारी साखर कारखानदारीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.  गेल्यावर्षी केंद्र सरकारने ओपन जनरल लायसन धोरणानुसार, देशभरातील सहकारी साखर कारखान्यांना साखर निर्यात करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे संपूर्ण …

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का !

मुंबई वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टाने ठाकरेंची याचिका फेटाळली असून शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा…

उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका

कोल्हापूर प्रतिनिधी : मला आई भवानी, न्यायदेवतेवर विश्वास आहे. विजय आपलाच होणार आहे. कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर…

निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला तर काय होणार?

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्दय़ांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरु असलेल्या सुनावणीकडे संपर्ण देशाचं लक्ष आहे. खरी…

अजित पवार यांना चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर

कोल्हापूर प्रतिनिधी :  माझ्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकी नऊ येत होतं, ते सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत? असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला…

संभाजीराजेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र !

कोल्हापूर प्रतिनिधी : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे  रायगडावर महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त अन्य विधीस परवानगी नसावी अशी मागणी केली आहे. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या समाधीसमोरच पिंडदानाचा विधी सुरू असल्याचा…

अजित पवारांचा ‘त्यावरून’ फडणवीसांनी खोचक टोला

पुणे प्रतिनिधी : माझ्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकीनऊ आलं होतं, ते सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत? असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

भैय्या मानेंची समरजीत घाटगेंवर ‘या’शब्दांत टीका

कागल प्रतिनिधी : आमदार हसन मुश्रीफ यांनी गेल्या २५-३० वर्षात गोरगरिबांच्या कल्याणाचे समाजकारण केले. राजकीय विद्वेषातून समरजीत घाटगे मात्र त्यांच्यावर भांडवलदार असल्याची टीका करीत आहेत. लोकशाहीला न मानणा-या जहागीरदार समरजीत…

शहाजी बापू पाटलांच्या डायलॉगची पंकजा मुंडेंना भुरळ 

बीड प्रतिनिधी  : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या काय झाडी,काय डोंगार या डायलॉगची पुनरावृत्ती भाजपच्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.पंकजा मुंडेंनी ‘काय हायवे,काय हॉटेल’ म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकली.…

मंत्री अब्दुल सत्तारांचा ‘हा’ मोठा राजकीय दावा

मुंबई वृत्तसंस्था : आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत असे वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. परभणी येथील जाहीर सभेत त्यांनी हा मोठा…

🤙 8080365706