मुंबई: माझे वडील काँग्रेसचे होते, मी कट्टर शिवसेनेवाला होतो पण आता भाजपा काहीतरी छान करेल अशी मला खात्री आहे असं सांगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुन्हा एकदा भाजपाचं कौतुक…
मुंबई: आमदार अपात्रता प्रकरणाी निकाल आल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे कल्याण दौऱ्यावर असताना, शिंदे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली.…
मुंबई : राज ठाकरे यांनी मदतीच्या घोषणा जाहीर करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. काही लोक घोषणा करतात, पुणे शहरासाठी मी 50 हजार कोटी जाहीर करतो. घंटा. काय आहे तुझ्या हातात?…
नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी पहिल्यांदा नाशिकला पोहोचले. येथे त्यांनी रोड शो केला. त्यानंतर श्री काळाराम मंदिराला भेट दिली.या मंदिराला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. …
कागल (प्रतिनिधी) आमदार अपात्रतेबाबत कोणाच्या तरी दबावाला बळी पडून मनाला येईल तसा निकाल देवून विधान सभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी लोकशाहीची हत्या आणि न्यायाचाही खुन केला आहे असे सांगत नार्वेकर…
संभाजीनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजी नगर इथल्या कार्यक्रमात मेडिकल कीट मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी चांगलीच धक्काबुक्की आणि पळवापळवी झाल्याचं पहायला मिळालं.फडणवीसांचं भाषण सुरु असतानाच हा प्रकार घडल्यानं कार्यक्रमाचा फज्जा…
कागल (प्रतिनिधी) : येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास मिळालेला’सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ पुरस्कार स्वीकारण्याची संधी पदाधिकाऱ्यांसमवेत सात कर्मचाऱ्यांना दिली आहे.पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून जाहीर झालेल्या पुरस्काराचे वितरण अध्यक्ष शरद पवार…
मुंबई: राज्याच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर बुधवारी लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत.शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट यातील कोणाचे आमदार अपात्र…
यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, आगामी निवडणुकांसाठी आदित्य साहेबांचा हा दौरा महत्वपूर्ण असणार आहे. त्यांच्या सभेमुळे शिवसैनिकांमध्ये नवउर्जा व चैतन्य पसरणार आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी या…
मुंबई: जितेंद्र आव्हाड यांचा वध करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरु आहे.काय म्हणाले जगद्गुरु परमहंस आचार्य महाराजराज सरकार आणि केंद्र सरकार मिळून जितेंद्र…