महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोंबर मध्ये

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोंबर मध्ये मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या .या निवडणुकांचे निकाल चार ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत .. त्यासोबतच महाराष्ट्र…

लाडक्या बहिणींना भेटायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार पुण्यात!

पुणे  :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे. राज्यातील 15000…

राहुल गांधी यांच्याकडे ‘ब्रिटिश नागरिकत्व’ असल्याचा दावा; भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी 

दिल्ली: भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली असून, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता…

‘उद्धव ठाकरे यांनी वव्फ बोर्ड विधेयकावर केलं मोठ विधान’

मुंबई: मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, सेक्युलर नागरी संहिता हे मोदी बोलले म्हणजे त्यांनी हिन्दुत्व सोडलं. वव्फ बोर्ड बाजुला ठेवा,…

सुप्रिया विरोधात सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती: ‘अजित पवार’

मुंबई :अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला त्यानंतर लोकसभेची निवडणूक पार पडली .या निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा थेट सामना होता. पवारांच्या घरातील एक मुलगी आणि…

महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योग पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्धवजींना बळ द्या -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)उपनेते संजय पवार

 कोल्हापूर :महाराष्ट्र अखंड राहण्यासाठी सध्याची भयमुक्त परिस्थिती बदलून संपूर्ण महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या जागा निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी…

मनोज जरांगे पाटील यांचा महायुती सरकारला इशारा ! म्हणाले…..

    मुंबई :मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळेस उपोषण, आंदोलन केलं पण सरकाने अद्याप यावर कोणताच निर्णय घेतला नाहीय ,अशातच ओबीसी नेत्यांनी मनोज…

आमदार सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांची चेष्टा करू नये – सत्यजित कदम 

आमदार सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांची चेष्टा करू नये – सत्यजित कदम   कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने विळखा घातला असला तरी महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर…

अखेर मनोज जरांगेची राजकारणात एन्ट्री….

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्यात आलेले दिसत आहेत. त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर त्यांना न्यायालयाने दिलासा दिला.  त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल एक घोषणा केली…

एक्झिट पोलच्या चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा काँग्रेसचा निर्णय

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज पार पडतो आहे. संध्याकाळी सहा वाजता मतदान संपेल. यानंतर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. अशात एक्झिट पोल्स म्हणजे निकालाचे अंदाज आज संध्याकाळी ६.३० पासून…

🤙 8080365706