मुंबई : काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही, परंतु…
कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [गवई ] कोल्हापूर यांचा राहुल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत कार्यकर्ता मेळावा निवृत्ती संघ हॉल या ठिकाणी आयोजित केला होता. या मेळाव्याला विधानसभा निवडणूक…
बामणी: येत्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केला.बामणी, ता. कागल येथील आर के मंगल कार्यालयात झालेल्या कागल,…
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व केंद्रीय विमान व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे हातकणंगले तालुकामध्ये स्वागहातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा- जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा…
कोल्हापूर : आज पनोरे येथील उपसरपंच प्रवीण आबाजी कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नरके म्हणाले, पक्षप्रवेशाच्या माध्यमातून,माझ्या नेतृत्वावर दाखवला जाणारा विश्वास जबाबदारी वाढवणारा…
कोल्हापूर: आज भामटे येथील श्रीराम दूध संस्थेचे मा.चेअरमन व माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी हर्षद देसाई, सुरज देसाई, अरुण देसाई,…
मुंबई : कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत…
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आजपासून आचारसंहिता लागू झाली. परंतु, गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विकास कामासह…
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व मविआ सज्ज आहे. भाजपा युती सकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, तिजोरीत पैसा नाही, निधीची तरतूद नाही असे असतानाही दोन महिन्यात युती सरकारने…
बेलेवाडी काळम्मा: आपला पूर्वीचा गट एकच असून आपली नाळ एकच आहे, असा कांगावा करीत आहेत. परंतु; गेली २५ वर्षे ज्यांनी विश्वासघाताने आमची वाट लावली त्यांची वाट लावल्याशिवाय आता थांबायचं नाही,…