मुंबई: विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी भाजप नेते आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे . त्यांच्या अभिनंदनपर भाषण करताना अजित पवारांनी जयंत पाटलांना टोला लगावला.…
सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावात EVM हटाओ, संविधान और देश बचाओ या आंदोलनात शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विजय दादा, खासदार धैर्यशील पाटील, विद्याताई…
कुंभोज ( विनोद शिंगे ) कुंभोज येथील कुंभोज गावचे सुपुत्र व जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांची जवाहर कारखान्याच्या संचालक व सलग तिसऱ्यांदा व्हाईस चेअरमन पदि निवड झाल्याबद्दल त्यांचा…
मुंबई : भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी रविवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज आला होता. विरोधी पक्षाने ही निवडणूक न…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नामदार देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा निवड झाली. याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कारकीर्दीस…
मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९ हजाराहून अधिक मतांनी विजय संपादित केला. आज महाराष्ट्र राज्यातील सर्वच आमदारांचा शपथविधी विधिमंडळात आयोजित करण्यात आला होता.…
मुंबई: महाविकास आघाडीची समाजवादी पार्टीने साथ सोडली आहे. शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार अबू असीम आझमी यांनी ही घोषणा केली आहे. अबू आझमी म्हणाले , महाविकास आघाडीमध्ये समन्वय…
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. महापालिकेच्या आगामी निवडणुकीआधी राज ठाकरेंना सोबत घेण्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पाहिका निवडणुकीत जिथं जिघं शक्य असेल,…
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी आता 17 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात ही संभाव्य तारीख नमूद करण्यात आली…
मुंबई : गुरुवारी महायुती सरकारचा शपथविधी झाला. याबद्दल सुप्रिया सुळे म्हणाले, म्हणाले की पुढची पाच वर्ष त्यांनी राज्याची सेवा करावी महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या राज्याला देऊ नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस…