नागपूर : नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य सत्कार सोहळा आणि पदाधिकारी मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित राहून सर्वांना संबोधित केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने आपल्यावर मोठा…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी 33 कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. भाजपचे 19, शिवसेना शिंदे गटाकडून 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून…
कोल्हापूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा नागपूर येथील राजभवनात संपन्न झाला. महामहीम राज्यपाल .सी.पी.राधाकृष्णनजी यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री…
कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदी पुन्हा नियुक्त होऊन राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पद व गोपनीयतेची शपथ घेतली. …
मुंबई: शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अजित पवार , सुनेत्रा पवार, पार्थ व जय पवार, रोहित पवार हे भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी…
मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला फार मोठा फटका बसल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाअर्जुन खरगे यांना लिहिले…
कोल्हापूर : नवी दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यातून खासदार महाडिक यांनी कोल्हापूरशी निगडित रेल्वे…
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या मुंबईतील आणि महानगरातील खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुरुवारी मुंबईतील रामटेक बंगल्यावर विशेष बैठक…
मुंबई: भाजप-बांगलादेशात हिंदूवर अत्याचार सुरू असून देखील त्यावर काहीच भाष्य करत नाही. भाजपच हिंदुत्व फक्त मतापुरता मर्यादित आहे का ? भाजपच हिंदुत्व आता काय करत आहे ?असा सवाल शिवसेना उद्धव…
कोल्हापूर: हातकणंगले मतदारसंघातील पराभव झटकून पुन्हा नव्या दमाने आपण सर्वांनी कामाला लागले पाहिजे. आपल्या विरोधात जिल्ह्यातील प्रमुख नेते, लाडकी बहिण योजना आणि सत्ताधाऱ्यांचे आर्थिक पाठबळ होते. यामुळे आपल्याला पराभव स्विकारावा…