कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोल्हापूर आरोग्य मंडळाच्या उपसंचालकपदी डॉ. दिलीप काशिनाथ माने यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते सांगलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहत होते. तसेच यापूर्वी त्यांनी तसेच सोलापूर, कोल्हापूर,…
अर्थातच हिवाळ्यात जवळपास सगळेच गरम पाण्याने आंघोळ करतात. कारण थंड पाण्याला हात लावायची देखील कुणाची हिंमत होत नाही. गरम पाण्याने शरीराला गरमी तर मिळतेच सोबतच आरामही मिळतो.मात्र, जास्त वेळ गरम…
लोक अनेकदा श्वासाच्या दुर्गंधीमुळे त्रासलेले असतात. काही लोकांच्या श्वासाची इतकी दुर्गंधी असते की उघडपणे हसणे कठीण होते. कोणाशी दोन मिनिटे बोलणे अवघड होऊन बसते. अनेक वेळा हे लाजिरवाणे कारण बनते…
रोजच्या आहारात तुम्ही काय खाता किती प्रमाणात खाता हे आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. खासकरून तुम्ही सकाळच्यावेळी जे काही खाता त्यावर अवलंबून असते की तुम्ही दिवसभर एनर्जेटीक राहाल की नाही. म्हणूनच…
वर्कआउट्सकडे दुर्लक्ष करणे, जेवणात पोषक तत्वांचा अभाव आणि तासनतास एकाच जागी बसून काम करणे यामुळे बहुतेक लोकांना उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या समस्या त्रास देतात.त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण बिघडू…
माणसाचे वय वेळेबरोबर वाढत असते. वयाबरोबर शरीरातील बदल हे सामान्य आहे. परंतू कधी-कधी वेळेआधीच वय वाढल्याची लक्षणं दिसू लागतात. यास वेळेआधी म्हातारपण म्हणतात. जेव्हा वयाबरोबर होणारे बदल आपल्याला वेगाने दिसू…
तुपाशिवाय सर्वांचा हिवाळा अपूर्ण असतो. या घरगुती सुपरफूडचा सुगंध आणि चव जवळजवळ कोणत्याही पदार्थाची चव वाढवू शकतो. तूप त्वचा, स्मरणशक्ती, शक्ती आणि मौसमी खोकला तसेच सर्दी यावर देखील उपचार करते.त्यामुळे…
शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मग त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन अनेक औषधांची लिस्ट घेऊन ढीगभर औषधे किंवा इंजेक्शन घेऊन रक्तवाढीसाठी प्रयत्न करावे लागते.पण, काही घरगुती उपायांचा…
भारतीय महिलांमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग, हा स्तनाचा कर्करोग आहे. पाश्चात्य देशांशी तुलना केली तर असं आढळतं की, भारतीय महिलांमध्ये या आजाराचे निदान उशिरा होते.यामुळे जास्त रुग्ण या आजाराला…
पाय आणि घोट्यात सतत सूज येणे हे मूत्रपिंडाशी म्हणजेच किडणीशी संबंधित आजारांचे लक्षण असू शकते. जर तुम्ही बोटांनी दाबल्यावर पायाच्या त्या भागावर खड्डा किंवा डिंपल तयार होत असेल तर समया…