पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवारी १७ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार…
मुंबई : मागील दोन वर्षातील कोविड 19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात 15 जून…
मुंबई : राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.…
कोल्हापूर : प्रोजेक्ट सेंट्रल अंतर्गत मीटिंग व युनिटी थ्री डी कार्यशाळेसाठी कोल्हापूरच्या केआयटीमधून प्रा. सौ. जाहिदा नियाज खान यांच्यासह नऊ प्राध्यापकांची सोफिया बल्गेरिया दौऱ्यासाठी निवड झाली आहे. प्रोजेक्ट सेंट्रल हा…
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून राज्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला…
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परिक्षेचाचा निकाल उद्या, गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन…
कसबा बावडा : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग प्रवेशासाठी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियाबाबत सर्व माहिती तसेच ऑनलाईन नोंदणी…
कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा डंका वाजला आहे. शाहूवाडी तालुक्यातील आशिष पाटील याने देशात ५६३ वा क्रमांक मिळवला. तर कागल तालुक्यातील सिद्धनेर्लीतील स्वप्नील तुकाराम माने…
कोल्हापूर : १९८३ पासून तंत्रशिक्षणामध्ये अग्रेसर असणाऱ्या न्यू पॉलिटेक्निकने गेल्या ३५ वर्षाहून अधिक काळात अनेक नामांकित उद्योजक घडविले आहेत तसेच राष्ट्रीय स्तरावरील डिपेक्स, थिंकक्वेस्ट अशा विविध प्रकल्प स्पर्धांमध्ये २५ पारीतोषिके…
कसबा बावडा : डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे गौरवोद्गर डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त, आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले. कसबा बावडा येथील…