कोल्हापूर : राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी संपूर्ण मानवी क्षमता साध्य करण्यासाठी शिक्षण हे मूलभूत आहे, गुणवत्ता हे आपले सामान्य वैशिष्य असून यासाठी दृष्टिकोन, सराव, छंद आणि अभिमान हे चार घटक…
कसबा बावडा (वार्ताहर) : गेल्या चार दशकांपासून शैक्षणिक क्षेत्रात असीम योगदान देणाऱ्या व त्याबद्दल विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या डी. वाय. पाटील ग्रुपच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.…
कोल्हापूर : येथील राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हंटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शशिकांत दिनकर तिवले यांची तर उपाध्यक्षपदी रमेश गणपती घाटगे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची सभा…
मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये (सर्वसाधारण) किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…
हातकणंगले (प्रतिनिधी) : शिक्षकांचे जे विविध प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या हातकणंगले उपशाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन व शिक्षक…
रत्नागिरी : शैक्षणिक, सामाजिक तसेच संघटनात्मक कामातील उठावदार कार्यपद्धतीमुळे सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रसाद पाटील यांनी नेतृत्वाचा ठसा उमटविला असून त्यांचे नेतृत्व आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य…
कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उंचगाव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये दि. ८ व ९ एप्रिल रोजी राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रश्नमंजुषा, मॉडेल मेकिंग व सर्किट…
रजिस्ट्रेशन तारखेपासूनच फेलोशिप देण्याची मागणी बहिरेश्वर प्रतिनिधी : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना संशोधनास चालना मिळावी, यासाठी बार्टी व महाज्योतीच्या धरतीवर सारथीमार्फत मराठा समाजातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. ही फेलोशिप एम.फिल.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या प्राचार्यपदी डॉ. संजय दाभोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. संजय दाभोळे यांची एक दूरदृष्टी असलेले…
शिरोली : शिरोलीतील एका दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांच्या मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करत आज ग्रामस्थांनी शाळेवर मूक मोर्चा काढला होता. मोर्चा शाळेजवळ आल्यावर संतप्त ग्रामस्थांनी शाळेवर दगडफेक केली.…