पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परिक्षेचाचा निकाल उद्या, गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन…
कसबा बावडा : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग प्रवेशासाठी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियाबाबत सर्व माहिती तसेच ऑनलाईन नोंदणी…
कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा डंका वाजला आहे. शाहूवाडी तालुक्यातील आशिष पाटील याने देशात ५६३ वा क्रमांक मिळवला. तर कागल तालुक्यातील सिद्धनेर्लीतील स्वप्नील तुकाराम माने…
कोल्हापूर : १९८३ पासून तंत्रशिक्षणामध्ये अग्रेसर असणाऱ्या न्यू पॉलिटेक्निकने गेल्या ३५ वर्षाहून अधिक काळात अनेक नामांकित उद्योजक घडविले आहेत तसेच राष्ट्रीय स्तरावरील डिपेक्स, थिंकक्वेस्ट अशा विविध प्रकल्प स्पर्धांमध्ये २५ पारीतोषिके…
कसबा बावडा : डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे गौरवोद्गर डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त, आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले. कसबा बावडा येथील…
मुंबई : राज्याच्या स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठ कायद्यामध्ये कृषी आणि वैद्यकीय शिक्षण आणि त्यांच्या संलग्न अभ्यासक्रमाचा समावेश करणं, इत्यादी मागण्यांबाबत खासगी शैक्षणिक संस्थांनी सगळ्या मागण्या एकत्र करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री…
सिध्दनेर्ली : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक लाख ५८ हजार १५ पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी जी. बी. कमळकर यांनी…
कागल (प्रतिनिधी) : अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालय येथील कनिष्ठ विभागातील हिंदी विषयाचे विभाग प्रमुख प्रा. राजकुमार कुंभार यांनी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत लाईफ लाँग लर्निंग ॲण्ड एक्सटेन्शन विभागामार्फत घेतलेल्या हिंदी अनुवाद…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरचे रिसर्च डिरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी मटेरियल सायन्स संशोधनामध्ये देशात तिसरे स्थान मिळविले आहे. ‘एल्सवेअर’ या जगप्रसिद्ध प्रकाशनगृहाने…
पुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी असून लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. येत्या 10 जूनपर्यंत बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करणार येणार आहे. तर 20 जूनपर्यंत…