कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमधील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी ‘केस स्टडी’ उपक्रमांतर्गत कळंबा ग्रामपंचायत, कळंबा या ठिकाणी अभ्यास भेट दिली. यावेळी कळंबा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सुमन गुरव आणि ग्रामसेवक दिलीप तेलवी…
राधानगरी – श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर, संजयनगर शिंदेमळा, सांगली या शाळेस चुकीची व जाणीवपूर्वक खोटी व नको असलेली कारणे दाखवून अपात्र करणारे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.सांगली यांची खातेनिहाय चौकशी करून…
गुडाळ : राधानगरी तालुक्यातील कौलव हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन, हात धुवा दिन, अपूर्व विज्ञान मेळावा घेण्यात आले.…
गुडाळ : राधानगरी तालुका हा शिष्यवृत्तीसाठी राज्यात अग्रेसर आहे. ही गौरवशाली परंपरा अधिकाधिक दृढ करण्यासाठी शाळा संपर्क अभियान राबवले जाईल, त्यामुळे जास्तीत जास्त मुले गुणवत्ता यादीत येण्यासाठी शिक्षकांशी सुसंवाद साधला…
नवी दिल्ली: चंद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पूर्ण करणं आणि आदित्य एल-1 मोहिमेचं यशस्वी लाँचिंग यामुळे इस्रो चांगलीच चर्चेत आहेत. मात्र, भारताच्या या अवकाश संशोधन संस्थेमध्ये IIT मधील एक टक्का विद्यार्थी देखील…
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्रा. मधुगंधा मिठारी यांनी राजस्थानच्या श्री जे. जे. विद्यापीठातून पीएच. डी. संपादित केली. ‘कॉम्पेरेटीव्ह अनालेसीस ऑफ बिल्डींग फसाड विथ…
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कसबा बावडा आणि डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ख्यातनाम वास्तू विशारद रोहित सरदेसाई याचे ‘’सर्व्हिसेस इन…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडातील संबध बिघडले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर मारल्याचा आरोप केल्यानंतर वाद सुरू झाला.दरम्यान, यावरुन आता शिवसेनेचे…
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडाचे प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे यांना ‘अकॅडमीक एक्सलन्स (प्रिन्सिपल)’ अवार्डने सन्मानित करण्यात आले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स (इंडिया)’च्या वतीने अभियंता दिनानिमित्त आयोजित…
कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीमचा आवाजाच्या तीव्रतेचा त्रास होऊ नये यासाठी डी. वाय . पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकी दरम्यान कापसाच्या बोळ्यांचे वाटप करत लोकांचे प्रबोधन केले. गेले…