शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त

कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर, दोन्ही देशातील संशोधकांना संशोधनातील नवीन संधी उपलब्ध होणार आहे, असा विश्वास प्रा.मॅग्नस् हमेलगार्ड यांनी व्यक्त केला.  …

एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करार

अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठाने बी. कॉम, बीबीए, एमबीए, एम. टेक, सिविल इंजीनियरिंग शाखांसाठी चेन्नई स्थित एल अँड टी एज्यु टेक संस्थेशी सामंजस्य करार केला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक मुरली अय्यर, डाटागामी…

शिवाजी विद्यापीठाचे ग्रामीण विकासाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनकार्य कौतुकास्पद: कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाने आपल्या परिक्षेत्रातील ग्रामीण भागातील घराघरांत शिक्षणाची गंगा प्रवाहित करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्याचप्रमाणे संशोधनाच्या क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे. शिवाजी विद्यापीठाची ही कामगिरी…

शिवाजी विद्यापीठातील ,शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये ‘राष्ट्रीय शिक्षण दिवस’ साजरा करण्यात आला.स्वातंत्र्यानंतरचे देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ११ नोव्हेंबर, २०२४ रोजी ” Right…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ;एन.पी.टी.ई.एल. जागरूकता कार्यशाळा

कसबा बावडा:डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,कोल्हापूर येथे आयआयटी मुंबईच्या सहकार्याने विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी “एनपीटीईएल जागरूकता (NPTEL Awareness)” कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.     आयआयटी मुंबईचे प्रा. श्रीधर अय्यर यांनी…

शिवाजी विद्यापीठाचा भारतीय वायू दलासमवेत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

कोल्हापूर: भारतीय वायू दलाच्या (इंडियन एअर फोर्स) जवानांना सेवेवर कार्यरत असतानाही आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी शिवाजी विद्यापीठासमवेत झालेल्या सामंजस्य कराराद्वारे प्राप्त होणार आहे, ही अतिशय मौलिक बाब असल्याचे…

एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या विपणन सहकार्यामुळे ‘चेतना’च्या उत्पादनांची ४ दिवसांत ४२ हजारांची विक्री

कोल्हापूर: समाजातील सक्षम नागरिकांनी अक्षम नागरिकांना सहकार्याचा हात पुढे केला, तर सामाजिक-आर्थिक विषमता दूर होण्याबरोबरच सामाजिक सौहार्द प्रस्थापित होण्यासही मदत होते, याचे बोलके उदाहरण शिवाजी विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.…

इंडियन कॉमर्स असोसिएशनकडून डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचा फेलो म्हणून सन्मान

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना त्यांच्या वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील योगदानाबद्दल इंडियन कॉमर्स असोसिएशनने फेलो म्हणून सन्मानित केले आहे. उदयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ७५ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेत गुरू गोविंद जनजातीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. के. माथूर यांच्या हस्ते प्रा. महाजन यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात वाणिज्य व व्यवस्थापन विषयामध्ये केलेले अध्ययन, अध्यापन, संशोधन व विस्तारकार्य याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.     प्रा. महाजन यांनी अकौंटन्सी व फायनान्स या विषयांचे अध्यापन केले आहे. अकौंटन्सी, फायनान्स, उद्योजकता विकास, काजू प्रक्रिया व अन्न प्रक्रिया उद्योग, ग्रामीण व्यवस्थापन या विषयांवर संशोधन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद तसेच शिक्षण मंत्रालयाच्या इम्प्रेस या योजनेचे अनुदान त्यांच्या संशोधन प्रकल्पांना प्राप्त झाले. उद्योजकता विकास व वित्तीय समावेशन या विषयावर हे संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. २० विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी.चे संशोधन पूर्ण केले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांच्या संदर्भात त्यांनी महाराष्ट्रभर अनेक व्याख्याने दिली आहेत. त्या अनुषंगाने विद्यापीठीय धोरण निर्मितीमध्येही त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. अकौंटन्सी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यासाठी आग्रहपूर्वक प्रयत्न केले. कुलगुरू व प्र-कुलगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली एम. बी. ए. ऑनलाइन, बी. कॉम. (बी.एफ.एस.आय.) व बी. बी. ए. – एम. बी. ए. (इंटिग्रेटेड) असे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

दीपक अथणे यांना रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचा नेशन बिल्डर-आदर्श शिक्षक पुरस्कार

 प्रतिनिधी (विनोद शिंगे) वीर सेवा दल जिल्हा मध्यवर्ती सदस्य, आंतरभारती विद्यालय इचलकरंजी येथील संस्कृत विभाग प्रमुख, शालेय पोषण आहार प्रमुख दीपक अथणे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुरचे प्र.कुलगुरु प्रा. डॉ. पी.…

दहावीच्या परीक्षेत आता ३५ नाही तर २० मार्क मिळाले तरी होणार पास

पुणे : महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत बदल केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना यापुढे गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ ऐवजी २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तरी त्यांना…

🤙 8080365706