ऑनलाइन शिक्षण अपरिहार्य : गणेश लोखंडे विद्यापीठातील,  ई- कंटेंट निर्मिती कार्यशाळेचे उद्घाटन

कोल्हापूर :  नवीन शैक्षणिक धोरणानुसार आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन आणि अध्ययन करणे अपरिहार्य असणार आहे. यासाठी ई- कंटेंट निर्मितीवर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन मुंबई येथील…

शिवाजी विद्यापीठाकडून विज्ञानजगताला नवा सिद्धांत आणि समीकरणाची देणगी ,प्रा. ज्योती जाधव; शुभम सुतार यांनी मांडली ‘थिअरी ऑफ पोअर कॉन्फ्लेशन’ आणि ‘शुभज्योत समीकरण’

कोल्हापूर: औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया आणि शुद्धीकरण या जगाला भेडसावणाऱ्या समस्येच्या अनुषंगाने संशोधन करीत असताना शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान अधिविभागातील संशोधकांनी जागतिक अॅडसॉर्पशन विज्ञानाच्या क्षेत्राला ‘थिअरी ऑफ पोअर कॉन्फ्लेशन’ या नव्या सिद्धांताची…

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ”नॅक”कडून मानांकन

  साळोखेनगर: डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदे’चे (NAAC) प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन पाच वर्षासाठी म्हणजे डिसेंबर 2029 पर्यंतच्या…

विद्यापीठाच्या ६१व्या दीक्षान्त सोहळ्यानिमित्त ग्रंथमहोत्सवास उत्साही प्रारंभ

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ उद्या, शुक्रवारी (दि. १७) साजरा होत आहे. या सोहळ्याची सुरवात आज सकाळी ग्रंथदिंडीसह दोनदिवसीय ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनाने झाली.         शिवाजी विद्यापीठाच्या…

मराठी भाषेमध्ये  रोजगाराच्या अनेक संधी : मंदार पाटील ; विवेकानंद कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचे  उदघाटन उत्साहात

कोल्हापूर (पांडुरंग फिरिंगे)  :  मराठी भाषेला अडीच हजार वर्षांची प्राचीन परंपरा असून मराठी साहित्य हे सर्व अंगानी समृद्ध आहे. वारकरी संप्रदायाने मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अनेक अभंग, ओव्या, लावण्या,विराण्या लिहिल्या आहेत.…

शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ १७ जानेवारी रोजी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ येत्या १७ जानेवारी रोजी ११ वाजता संपन्न होत आहे. त्याविषयीची माहिती आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.…

विवेकानंद संस्थेचे दीपस्तंभ  मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या कार्याचा आढावा

कोल्हापूर : शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी स्थापन केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही एक महाराष्ट्रातील अग्रमानांकित शिक्षण संस्था आहे.  या शिक्षणसंस्थेमुळे अनेक खेडयापाडयातील…

डॉ. जयसिंगराव पवार यांचा कोल्हापूरचा इतिहास प्रकल्प महाराष्ट्रासाठी पथदर्शक: प्रा. रंगनाथ पठारे

कोल्हापूर:डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या इतिहास ग्रंथाच्या रुपाने महाराष्ट्रासाठी एक पथदर्शक स्वरुपाचा प्रकल्प सादर केला आहे. त्याचे सर्वत्र अनुकरण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी…

विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य  अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस ज्ञानशिदोरी दिन म्हणून साजरा होत आहे.    त्यानिमित्ताने जगप्रसिध्द व्याख्याते व लेखक…

जीवनातील यशप्राप्तीसाठी  मनाची एकाग्रता आवश्यक- स्वामी बुध्दानंद

कोल्हापूर(पांडुरंग फिरींगे)  “जीवनात यशप्राप्ती करायची असेल तर मनाची एकाग्रता आवश्यक आहे. मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न्‍ केला पाहिजे. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात मेडिटेशन, ध्यानयोग साधना करणे आवश्यक आहे.  चांगली संगत, पुस्तके,…

🤙 8080365706