कोल्हापूर : नवीन शैक्षणिक धोरणानुसार आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन आणि अध्ययन करणे अपरिहार्य असणार आहे. यासाठी ई- कंटेंट निर्मितीवर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन मुंबई येथील…
कोल्हापूर: औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया आणि शुद्धीकरण या जगाला भेडसावणाऱ्या समस्येच्या अनुषंगाने संशोधन करीत असताना शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान अधिविभागातील संशोधकांनी जागतिक अॅडसॉर्पशन विज्ञानाच्या क्षेत्राला ‘थिअरी ऑफ पोअर कॉन्फ्लेशन’ या नव्या सिद्धांताची…
साळोखेनगर: डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदे’चे (NAAC) प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन पाच वर्षासाठी म्हणजे डिसेंबर 2029 पर्यंतच्या…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ उद्या, शुक्रवारी (दि. १७) साजरा होत आहे. या सोहळ्याची सुरवात आज सकाळी ग्रंथदिंडीसह दोनदिवसीय ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनाने झाली. शिवाजी विद्यापीठाच्या…
कोल्हापूर (पांडुरंग फिरिंगे) : मराठी भाषेला अडीच हजार वर्षांची प्राचीन परंपरा असून मराठी साहित्य हे सर्व अंगानी समृद्ध आहे. वारकरी संप्रदायाने मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अनेक अभंग, ओव्या, लावण्या,विराण्या लिहिल्या आहेत.…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ येत्या १७ जानेवारी रोजी ११ वाजता संपन्न होत आहे. त्याविषयीची माहिती आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.…
कोल्हापूर : शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी स्थापन केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही एक महाराष्ट्रातील अग्रमानांकित शिक्षण संस्था आहे. या शिक्षणसंस्थेमुळे अनेक खेडयापाडयातील…
कोल्हापूर:डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या इतिहास ग्रंथाच्या रुपाने महाराष्ट्रासाठी एक पथदर्शक स्वरुपाचा प्रकल्प सादर केला आहे. त्याचे सर्वत्र अनुकरण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी…
कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस ज्ञानशिदोरी दिन म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जगप्रसिध्द व्याख्याते व लेखक…
कोल्हापूर(पांडुरंग फिरींगे) “जीवनात यशप्राप्ती करायची असेल तर मनाची एकाग्रता आवश्यक आहे. मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न् केला पाहिजे. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात मेडिटेशन, ध्यानयोग साधना करणे आवश्यक आहे. चांगली संगत, पुस्तके,…