कोल्हापुर : गणेशमूर्ती बनवण्यासाठी पीओपीवर बंदी आणल्याने राज्यातील मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट आले आहे.या गणेशमूर्ती पीओपीवरील बंदी उठवण्यात यावी यासाठी श्री संत गोरोबाकाका कुंभार मुर्तिकार व विक्रेता संघटना इचलकरंजी यांनी कोल्हापुर…
कोल्हापूर : महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी गावभाग, इचलकरंजी येथील महादेव मंदिरात आमदार राहुल आवाडे यांनी भक्तिमय वातावरणात महादेव अभिषेक व महाआरती मोठ्या उत्साहात पार पडली. अभिषेक व आरती संपन्न झाली. या…
कोल्हापूर : स्टेट बँक ऑफ, इंडियाच्या सामाजिक कृतज्ञता निधीतून अलिमको मार्फत आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ४४८ दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे…
कुंभोज(विनोद शिंगे) बांबवडे (ता.शाहूवाडी) येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १०० फुटी गुफा,१२ ज्योतिर्लिंग दर्शन,११ फुटी धबधबा व शंकराची मुर्ती अशा भव्य व दिव्य पवित्र देखाव्याचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे यांच्या…
कुंभोज (विनोद शिंगे) स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वतंत्र की एकत्र लढायची याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेतील, अशी माहिती शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली.तसेच खासदार…
कुंभोज( विनोद शिंगे) कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची आज.अमल महाडिक यांनी भेट घेतली. कोल्हापूर जिल्हा पर्यटन दृष्ट्या समृद्ध आहे. शिवछत्रपतींच्या पदस्पर्षाने पावन झालेले अनेक गड किल्ले…
कुंभोज (विनोद शिंगे) तिळवणी (ता.हातकणंगले) येथे संत गाडगेबाबा यांची १४९वी जयंती व दुसरी बौद्ध धम्म परिषद यांच्यावतीने प्रतिमा पूजन व पंचशील ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या संपूर्ण कार्यक्रमाचा…
कोल्हापूर : यवलूज (ता. पन्हाळा) येथील श्री विठ्ठल विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आमदार डॉ. विनयरावजी कोरे यांच्या हस्ते तसेच आ. सतेज पाटील आणि राहुल पाटील-सडोलीकर यांच्या…
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्याकरिता कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे अशी मागणी गेली ३० वर्षापासून होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ…
कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या…