कोल्हापूर: श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंच्या वतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर अनुद्गार काढल्याने कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व स्वामी भक्तांच्या वतीने शुक्रवार,…
कोल्हापूर प्रतिनिधी:सौरभ पाटील राधानगरी तालुक्यातील डोंगर माथ्यावर असणाऱ्या पिंपळवाडी गावास महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत विशेष प्रयत्नातून राज्यातील पहिली100% शासकीय अनुदानातून उभारण्यात येणाऱ्या उपसा सिंचन (लिफ्ट एरिगेशन) योजनेच्या कामाचा शुभारंभ प्रमुख…
कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात 15 सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे संयोजन संस्थेचे मानद सेक्रेटरी किरण कापसे व खजिनदार सूर्यकांत बदामी…
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे कुंभोज सह परिसरात असणाऱ्या हिंगणगाव ,नेज ,बाहुबली, दुर्गेवाडी नरंदे परिसरात सध्या खाजगी सावकारकिने जोर धरला आहे. परिणामी अडले नडलेले शेतकरी सर्वसामान्य माणूस अडीअडचणी मिटवण्यासाठी बँका…
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे कुंभोज तालुका हातकलंगले येथील ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या गणेश उत्सव तब्बल नऊ दिवसानंतर अत्यंत शांततेत संपन्न झाला. परिणामी गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणत्याही पद्धतीचे गालबोट न लागल्याने कुंभोज…
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियान’ युवासेनेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यात येणार असून त्याच्या नियोजनाची बैठक युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी…
कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्र याबद्दल ग्रामपंचायत सदस्य मा.उपसरपंच अजित देवमोरे यांनी लेखनाच्या माध्यमातून कुंभोज आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या बाबतीत खुलासा केला आहे. कुंभोजचे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत…
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे इचलकरंजी शहरातील काळ्या ओढा प्रदूषणाने व प्लॅस्टिकने खचाखच भरलेला आहे. त्याची पाहणी करताना महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे व मधुकर मुसळे सदस्य विमानतळ सल्लागार समिती, व…
कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील “बहुजन समाज शिकू लागला, विचार करू लागला, तसा बामणीकावा त्यांच्या लक्षात आला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना बदनाम करणारी हीच मंडळी होती आणि…
कोल्हापूर : संविधानाची मुल्ये ही सुजान नागरिक घडवणारी आहेत. संविधानामुळेच भारतीय लोकशाहीची पाळेमुळे अधिकपणे घट्ट रोवली गेली आहेत. सर्वांना समान न्याय देणाऱ्या संविधानाची माहिती आजच्या पिढीला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे…