कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रच्या वतीने १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त रविवार (दि.१६ ऑक्टोबर) रोजी संघाच्या वतीने जनजागृती फेरी…
गांधीनगर : दिवाळी सणाला गांधीनगरमध्ये खरेदीसाठी वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच ग्राहकाला सर्वत्र खरेदी करता यावे याबाबत योग्य ती उपाय योजना करावी, अशी मागणी करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगर पोलीस ठाण्याकडे निवेदनाद्वारे…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात मराठा भवन उभारण्यासाठी पडेल ती किंमत मोजू आणि वसंतराव मुळीक-नाना यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. अखिल भारतीय मराठा…
हातकंणगले (प्रतिनिधी) : कोल्हापूर ते सांगली महामार्गावरील चोकाक (ता. हातकंणगले) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (शुक्रवारी) आंदोलन करण्यात आले. शिरोली फाटा ते अंकली फाट्यापर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. या निकृष्ठ…
कागल (प्रतिनिधी) : कागल शहरातील अतिक्रमित घरांचे नियमितीकरणाचा प्रस्ताव गेली वीस वर्षे प्रलंबित आहे. मुख्याधिकारी व अभियंता या बाबतीत राजकीय दबावामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळू देत नसल्याने नागरिकांचा त्यांच्यावर…
कागल (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून त्या लवकरच पूर्ण करू असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे अशी माहिती शाहू…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दुध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे. पण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करण्यामागचं कारण काय आहे ते…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हादुध उत्पादक संघ अर्थात गोकुळ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेत गणेश दूध संस्था कपिलेश्वर (ता.राधानगरी)या संस्थेने प्रथम क्रमांक मिळवला. बक्षीस वितरण समारंभ संघाच्या ताराबाई पार्क…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सह.दूध उत्पादक संघ लि.गोकुळच्या वतीने झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संघाच्या ताराबाई पार्क येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक…
दोनवडे (प्रतिनिधी) : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. या रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनत चालला आहे. कोल्हापूर-गगनबावडा…