कोल्हापूर : अनेक योजना आणून काँग्रेस पक्षाने गोरगरिबांना आधार देण्याचं काम केले. संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यासह इतरही काही योजनांच्या रक्कमेत वाढ व्हावी. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील…
कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याला आठ दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने चांगलाच दणका दिला. शेतातील उन्हाळी पिकांचे यामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले. पीक काढणीवेळीच आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास…
मुंबई : झोनल ट्रान्सप्लांट कोओर्डीनेशन सेंटरच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थितीत राहिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवयवदान केलेल्या कुटुंबांचे प्रतिनिधी यांचा मनापासून सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
कोल्हापूर : आज श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर, हुपरी येथे वास्तुशांती होमहवन आणि श्री हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या श्रद्धा व दिमाखात पार पडला. याप्रसंगी प. पू. ईश्वर महाराज, मठाधीश हंचीनाळ…
कोल्हापूर : शिये येथील श्री महादेव सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्थेच्या राजा शिवछत्रपती स्थानिक सहकार आघाडीच्या नूतन संचालक मंडळ सदस्यांनी आमदार सतेज पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी…
मुंबई : मंत्रालयात स्मार्ट प्रकल्पासंदर्भात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट प्रकल्प) तातडीने मार्गी लावण्याची मागणी…
कुंभोज (विनोद शिंगे) मंत्री प्रकाश आवाडे यांच्या फंडातून आमदार राहुल आवाडे यांच्या सहकार्य ने व मा,सरपंच जवाहर साखर कारखाना संचालक अभय काश्मिरे यांच्या प्रयत्नातून ग्राम दैवत हजरत अब्दुल मलिक दर्गा…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. शेती व घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित…
कोल्हापूर : जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संभाव्य पूर परिस्थितीची शक्यता गृहीत धरुन आपत्कालीन परिस्थितीसाठी चोख नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा कोल्हापूर…