कोल्हापूर: भाषेला सौष्ठव आणि श्रेष्ठत्व प्राप्त होण्यासाठी हजारो वर्षे जावी लागलेली असतात. काळानुरुप तिचे स्वरुप बदलत असते. भाषेचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी तिला भाषिक राजकारणापासून जपण्याची आवश्यकता असते. त्यासाठी सातत्याने तिची…
कोल्हापूर: शिल्पमहर्षी शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठात येत्या सोमवारी (दि. ३ फेब्रुवारी) शिल्पकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि शिल्पसम्राट…
पन्हाळा – श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथे नॅक समिती,बेंगलोर यांनी बुधवार दिनांक २२/०१/२०२५ व गुरुवार दिनांक २३/०१/२०२५ रोजी भेट दिली समितीचे अध्यक्ष म्हणून स्कूल ऑफ केमिस्ट्री सी.यु.सी.सेंट्रल…
कोल्हापूर: विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरावर पसरलेली कोवळी उन्हे, त्या उन्हामध्ये ठिकठिकाणी समोरील कॅनव्हासवर हा निसर्ग उतरविण्यात गुंग झालेले निरनिराळ्या वयोगटातील चित्रकार आणि त्यांची कलाकारी पाहण्यासाठी त्यांच्याभोवती जमलेली विद्यार्थ्यांची कुतूहलपूर्ण गर्दी. शिवाजी…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाने आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला. …
कोल्हापूर: संविधानिक मूल्यांशी प्रतिबद्धतेमधूनच वंचितांच्या सामाजिक समावेशनाची निश्चिती होत असते. म्हणून भारतीय समाजाने संविधानिक मूल्यांच्या पालनाविषयी सजग राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. रमेश कांबळे यांनी आज येथे…
कोल्हापूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली चळवळ कोणत्याही विशिष्ट जात किंवा समुदायापुरती मर्यादित नव्हती, तर ती मानवी हक्क प्रस्थापित करणाऱ्या लोकांची मानवतेसाठीची चळवळ होती, असे प्रतिपादन डॉ. सुनिता सावरकर यांनी…
कोल्हापूर : नवीन शैक्षणिक धोरण – २०२० नुसार इयत्ता ३ री पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांस मूलभूत वाचन, लेखन व अंकगणिताच्या क्षमता प्राप्त करण्यास सर्वोच्य प्राधान्य देण्यात आले आहे. हे उद्दीष्ट सन…
कोल्हापूर (निरंजन पाटील) डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. कुलपती डॉ संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मेंबर, विश्वस्त…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने उद्या, (मंगळवार, दि. २८) ‘विकसित भारतासाठी सामाजिक समावेशन’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ.…