प्राथमिक आरोग्य केंद्रांची आमदार राहुल आवाडे यांच्याकडून पाहणी

कुंभोज (विनोद शिंगे) – इचलकरंजी शहरातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नुतनीकरणाचे काम लवकरच सुरु होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी आमदार राहुल आवाडे यांनी सहाही आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी करत…

इचलकरंजी महानगरपालिकेचा 1043 कोटींचा (जीएसटी) परतावा मिळावा-आ.राहुल आवाडे

कुंभोज (विनोद शिंगे) दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला इचलकरंजी महानगरपालिकेचा 1043 कोटींचा वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर कॅबिनेटसमोर सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार…

संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या सोयीच्या बँक खात्यात जमा करावे : आ.राहुल आवाडे

कुंभोज  (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतच खाते उघडण्याची सक्ती न करता, शासनाच्या आदेशानुसार संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या सोयीच्या बँक खात्यात जमा करावे, अशा सूचना आमदार डॉ राहुल…

उपमुख्यमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ कार्यक्रमाचे उदघाटन

पुणे : राज्यात आरोग्य विभागाच्या वतीनं ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ मोहीम स्वरुपात राबवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल, औंध येथे ‘राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ या कार्यक्रमाचा…

पंचायत समिती हातकणंगले येथे आ. अशोकराव माने यांची तालुका आढावा बैठक

कुंभोज  (विनोद शिंगे) पंचायत समिती,हातकणंगले. येथे विभागाचे आमदार डॉ.अशोकराव माने यांनी तालुक्यातील विविध विषयांची आढावा बैठक घेतली.या बैठकी दरम्यान आरोग्य,शिक्षण,महिला व बालकल्याण,ग्रामीण पाणी पुरवठा,पशुसंवर्धन,कृषी, ग्रामपंचायत,15 वा वित्त आयोग,समाजकल्याण, एस.बी.एम,एम.आर.आय.जी.एस, एम.एस.आर.एल.एम,…

सुप्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने लोकाभिमुखता, गतिशीलता आणि पारदर्शकता यावर भर द्यावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘क्षेत्रीय स्तराचा १०० दिवसीय नियोजन आराखडा सादरीकरणा’च्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली.       लोकाभिमुखता, गतिशीलता आणि पारदर्शकता या सुप्रशासनामध्ये…

आधी गळती थांबवा, मग वीजदरवाढीचा प्रस्ताव द्या आमदार सतेज पाटील यांनी केली पोलखोल

कोल्हापूर : राज्यात गळती व चोरीचे प्रमाण १४ टक्के होते. सध्या ते १८ टक्के झाले आहे. महावितरण गळती कमी करण्यासाठी का उपाययोजना करत नाही. केवळ १५ हजार कोटी रुपये गळती…

सीएसआर निधीच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्राचा समतोल विकास साधणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सीएसआर निधीच्या माध्यमातून समतोल विकास…

विकासाच्या बेटांचे नाही, समग्र विकासाचे लक्ष्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सीएसआर फॉर चेंज : अ‍ॅक्सलरेटिंग शेड्युल्ड ट्राईब्स डेव्हलपमेंट थ्रू सीएसआर पार्टनरशिप’ हा कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला.       याप्रसंगी मुख्यमंत्री…

‘एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री…

🤙 8080365706