कोल्हापूर :राज्यात मागील दीड-दोन वर्षांपासून महावितरण कंपनीमार्फत कृषी पंपाला पारंपरिक पध्दतीने वीज जोडणी न देता सौर जोडणी घेण्याची सक्ती केली जात आहे. ही सक्ती कशासाठी असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते…
कोल्हापूर :राज्यात मागील दीड-दोन वर्षांपासून महावितरण कंपनीमार्फत कृषी पंपाला पारंपरिक पध्दतीने वीज जोडणी न देता सौर जोडणी घेण्याची सक्ती केली जात आहे. ही सक्ती कशासाठी असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’चा शुभारंभ 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 10 मार्च 2025 पर्यंत देशभरात एकूण 10.09 लाख सौर…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वित्त आयोग निधी यासंबंधी चर्चा…
मुंबई: भारतीय संस्कृतीत सण, उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो. हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूरकरित्या सण साजरा करूया. विकसित भारतातील, विकसित महाराष्ट्र पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध होईल, असा प्रतिज्ञा घेऊया, असे…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत राज्यात एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती दिली. विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत…
कुंभोज (विनोद शिंग महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांच्याशी मुंबई विधानभवन दालनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध प्रश्ना संदर्भात हातकणंगले गावचे माजी सरपंच संदीप कांरडे यांनी चर्चा केली.…
कोल्हापूर : भारत सरकारच्या मोटर वाहन अधिनियमानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने जून 2023 पासून भारत Term 3A मानक असलेली वाहने पासिंग करणे बंद केले आहे. हा नियम लागू केल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो…
मुंबई: नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढलेल्या विधानसभेवरील धडक मोर्चाच एकच जिद्द दाखवून शक्तीपीठ रद्दची मागणी केली. आज यासंदर्भात महाविकास आघाडीच्या सहकार्यांनीही विधीमंडंळात याबद्दल आवाज उठवून…
कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2. 0 ही शेतकऱ्यांच्या हिताची असून यामुळे शेतीकरिता दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन अधिक…