५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी असलेली बंदी उठवावी, खासदार धनंजय महाडिक यांची नामदार नितीन गडकरी यांच्याकडं मागणी

नवी दिल्ली : खासदार धनंजय महाडिक यांनी  नवी दिल्लीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. ५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी घातलेली महाराष्ट्रातील एकतर्फी बंदी उठवावी आणि…

पन्हाळा ते जोतिबा रोप वेच्या प्रस्तावाला राज्य सरकारने दिली तत्वतः मान्यता

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या रोपवे कार्यक्रम-पर्वतमाला योजनेतून पन्हाळा ते जोतिबा आणि विशाळगड या ठिकाणी रोप वे उभारण्यात यावेत अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली होती.…

पोलिस दलाच्या बळकटीसह महिला सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील गृह विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना राज्यातील महिला सुरक्षा व गुन्हेगारी नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्री म्हणाले,…

अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई द्या; आमदार सतेज पाटील यांचा विधान परिषदेत तारांकित प्रश्न

मुंबई:अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीममुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आमदार सतेज पाटील…

अनियमितता झाल्याने १३१० एसटी बसेसची निविदा प्रक्रिया रद्द आ. सतेज पाटील यांच्या प्रश्नावर परिवहन मंत्र्यांचे उत्तर

मुंबई:राज्य परिवहन महामंडळामार्फत १३१० बसेस भाडेतत्वावर घेण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमिता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने चौकशी करुन सदरची प्रक्रीया रद्द करण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी…

प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक करू नये : मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: प्रादेशिक परिवहन विभागाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.वाहतूकदारांमुळे सामाजिक स्वास्थ टिकण्यास मदत होते. समाजाच्या अनेक गरजा पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे…

कृषी पंपाला सौर जोडणी घेण्याची सक्ती कशासाठी? आ. सतेज पाटील यांचा विधिमंडळात सवाल

कोल्हापूर :राज्यात मागील दीड-दोन वर्षांपासून महावितरण कंपनीमार्फत कृषी पंपाला पारंपरिक पध्दतीने वीज जोडणी न देता सौर जोडणी घेण्याची सक्ती केली जात आहे. ही सक्ती कशासाठी असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते…

कृषी पंपाला सौर जोडणी घेण्याची सक्ती कशासाठी? आ. सतेज पाटील यांचा विधिमंडळात सवाल 

कोल्हापूर :राज्यात मागील दीड-दोन वर्षांपासून महावितरण कंपनीमार्फत कृषी पंपाला पारंपरिक पध्दतीने वीज जोडणी न देता सौर जोडणी घेण्याची सक्ती केली जात आहे. ही सक्ती कशासाठी असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते…

पंतप्रधान सूर्यघर योजना: 10.09 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे इंस्टॉलेशन पूर्ण; महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर! 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’चा शुभारंभ 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 10 मार्च 2025 पर्यंत देशभरात एकूण 10.09 लाख सौर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट; राज्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत चर्चा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वित्त आयोग निधी यासंबंधी चर्चा…

🤙 8080365706